पर्यटकांसाठी मोठा धक्का २६ मेपासून मुंबई-अलिबाग फेरीसेवा बंद; पावसाळ्यामुळे निर्णय
Views: 47 छावा डिजिटल मीडिया – अलिबाग – सचिन मयेकर – दिनांक १५ मे २०२६ मुंबई ते अलिबाग दरम्यान समुद्रमार्गाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा या मार्गावरील प्रवासी फेरी सेवा येत्या २६ मे २०२६ पासून तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र…
![]()

