🚩 रविवार विशेष | शिवरायांचे जलव्यवस्थापन आजची तहान… आणि ३५० वर्षांपूर्वीचा दूरदृष्टीचा राजा
छावा डिजिटल न्यूज | सचिन मयेकर –रायगड | रेवदंडा आज आपल्या घरात पाण्याची मोटार बंद पडली, वीज गेली, बोअरवेलचे पाणी कमी झाले, पाईपलाईन बंद झाली किंवा नळाला पाणी आले नाही, की संपूर्ण घर विस्कळीत होते. पिण्यापासून स्वयंपाक, अंघोळ, धुणीभांडी, शौचालयापर्यंत प्रत्येक काम ठप्प होते. मग मिनरल वॉटरचे कॅन, टँकर किंवा शेजाऱ्यांच्या दाराची वाट धरावी लागते….
![]()

