🟥 सोबती रे… तू तुझाच, आणि तुला तुझीच साथ आवकाळी पावसाचा तडाखा; सारखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराची शान असलेला कोळी बांधव आज मात्र दुर्लक्षित… नुकसान भरपाईचा प्रश्न ऐरणीवर
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल रेवदंडा २१ एप्रिल २०२६ सचिन मयेकर आवकाळी आलेल्या पावसाचा अचानक तडाखा बसताच कोकण किनारपट्टीवरील कोळी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोर्लाई, थेरोंडा आणि परिसरातील मच्छीमार बांधवांनी रात्रंदिवस मेहनत करून समुद्रातून आणलेली मासळी किनाऱ्यावर सुकवण्यासाठी टाकलेली असताना अचानक आलेल्या…
![]()

