तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग जलमार्ग पुन्हा गजबजला! मांडवा–गेटवे फेरीबोट सेवा सुरू; प्रवासी, पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा
पावसाळ्यातील तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि अलिबागला जोडणारा महत्त्वाचा मांडवा–गेटवे ऑफ इंडिया सागरी जलमार्ग पुन्हा खुला झाला असून १ सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर | अलिबाग — दि. 0३ सप्टेंबर २०२६ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मध्यम आकाराच्या फेरीबोटींसाठी या मार्गाला परवानगी दिल्यानंतर जलमार्गावर पुन्हा प्रवाशांची वर्दळ सुरू…
![]()

