महाराष्ट्रात महिलांवर असे अत्याचार होत असतील तर सरकारसाठी ही लाजिरवाणी घटना धक्कादायक मंदिर प्रवेशाच्या वादातून महिलेला अमानुष मारहाण; केस कापले, अर्धनग्न करून चप्पलांचा हार घालून धिंड
छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल – दिनांक १७ मे २०२६- रविवार ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. विठ्ठलवाडी परिसरात मंदिर प्रवेशाच्या वादातून एका महिलेसोबत अत्यंत अमानुष आणि संतापजनक प्रकार घडल्याची घटना समोर आली असून संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि आरोपी हे वाघरी समाजातील असून फुगे विक्रीचा…
![]()

