🎬 अजरामर ‘रामायण’ परंपरेचा वारस हरपला; रामानंद सागर यांचे सुपुत्र आनंद सागर यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन
‘रामायण’चे निर्माते Ramanand Sagar यांचे सुपुत्र आणि दूरदर्शन विश्वातील ज्येष्ठ निर्माते आनंद रामानंद सागर चोप्रा यांचं वयाच्या ८४व्या वर्षी निधन झालं आहे. १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीयांनी सोशल मीडियाद्वारे ही दुःखद बातमी जाहीर केली. आनंद सागर यांनी वडिलांचा पौराणिक मालिकांचा वारसा समर्थपणे पुढे नेला. २००८ साली त्यांनी नव्या…
![]()

