लोकं कुत्र्यांचा त्रास किती काळ सहन करणार?’ सुप्रीम कोर्टाची कडक टिप्पणी… रेवदंडा–साळावमध्ये उनाड भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, चावण्याच्या घटनांत वाढ
Views: 50 प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामपंचायतीला तातडीचे पत्र छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , ८ जानेवारी २६ “लोकं कुत्र्यांचा त्रास किती काळ सहन करणार? शाळा आणि न्यायालयांच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं आणि माणसं मरत आहेत” अशी संतप्त टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केल्यानंतर रेवदंडा, साळाव व परिसरातील वास्तव अधिकच…
![]()

