Chhava News

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला हातभार

• लाईट ऑफ लाईफ ट्रस्टकडून शैक्षणिक साहित्य वाटप • बोर्ली, वळके, रामराज व बेलोशी येथील ४५५ लाभार्थी • छावा, दि. २५ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या अलिबाग विभागामार्फत दिनांक २१ आणि २२ जून २०२५ रोजी बोर्ली, वळके, रामराज आणि बेलोशी या चार केंद्रांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित…

Read More

आणीबाणी १९७५ : स्पर्धा परीक्षा विशेष (भाग ०२)

आणीबाणी १९७५ : भारतीय लोकशाहीची कसोटी १९७५ च्या आणीबाणीला २०२५ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत असताना UPSC, MPSC, PSI, STI, आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या संदर्भातील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता खूपच जास्त आहे. खाली संभाव्य प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांसाठी अपेक्षित मुद्देसूद माहिती दिली आहे – सर्व तयारीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल. • छावा • स्पर्धा परीक्षा…

Read More

आणीबाणी १९७५ : स्पर्धा परीक्षा विशेष (भाग ०१)

आणीबाणी १९७५ : भारतीय लोकशाहीची कसोटी • छावा • स्पर्धा परीक्षा विशेष • Aspirant (भाग ०१)  🔹 ऐतिहासिक पार्श्वभूमी : 12 जून 1975: अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधी यांची लोकसभा निवडणूक अवैध ठरवली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना केवळ ‘कार्यवाहक पंतप्रधान’ म्हणून अधिकार दिले. 25 जून 1975: राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्याकडून संविधानाच्या कलम 352 अंतर्गत…

Read More

आणीबाणी….. संपादकीय

“आणीबाणी: स्वातंत्र्याची गळचेपी आणि लोकशाहीचा अंधार” २५ जून १९७५ – भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिल्या गेलेल्या या दिवसाला आज ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी (Emergency) जाहीर केली आणि देशाच्या संविधानिक, राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेवर एक प्रकारचा अघोषित अंकुश बसवला. हा निर्णय भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात एक…

Loading

Read More

ड्रमनंतर सुटकेस……

• लोखंडी पेटीतून लाल सुटकेसमध्ये आढळला कुजलेला मृतदेह • रायपूरमधील थरारक रहस्य • छावा, दि. २५ जून • रायपूर, वृत्तसंस्था सोमवारी सकाळी डी.डी.नगर पोलिस ठाण्याच्या इलाख्यातील इंद्रप्रस्थ कॉलनी फेज‑२ च्या रिकाम्या प्लॉटजवळ बेवारस अवस्थेत एक लोखंडी पेटी आढळली. स्थानिकांनी पेटी उघडली असता, त्यात एक लाल सुटकेस आणि त्यात सिमेंट भरलेली अवस्था होती. पोलिसांनी जेव्हा सिमेंट…

Read More

खांदेरी किल्ल्यात शिवकालीन अवशेष सापडले

छावा •रेवदंडा  दि. २३ जून • वृत्तसंस्था अलिबागजवळचा खांदेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या जलदुर्गांपैकी एक आहे. याच खांदेरी किल्ल्यात बैठ्या खेळांच्या शोधमोहिमेत तटबंदीवर विविध ठिकाणी कोरलेले शिवकालीन खेळांचे १२ अवशेष सापडले आहेत. या पटांमध्ये ‘मंकला’ हा खेळ प्रामुख्याने दिसतो. त्याशिवाय, वाघ-बकरी खेळाचेही कोरीव अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासक पंकज भोसले यांच्या शोध मोहिमेअंतर्गत…

Read More

माय मराठीसाठी एकवटले शिलेदार

• “एक निर्धार, एक दिशा”चा उद्घोष • हिंदीसक्तीविरोधात राज्यस्तरीय मेळाव्यात ठाम भूमिका • छावा, दि. २३ जून • मुंबई, प्रतिनिधी “मराठी ही केवळ भाषा नसून अस्मिता, अर्थकारण आणि हक्कांचा मुद्दा आहे,” असा ठाम निर्धार घेऊन मराठी एकीकरण समितीचा राज्यस्तरीय “मराठी शिलेदार मेळावा” नुकताच प्रभादेवी, मुंबई येथे उत्साहात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठीप्रेमी नागरिक, कार्यकर्ते,…

Read More

मराठी….. संपादकीय

“मराठी : अभिजाततेचा श्वास, अस्मितेचा ध्वज” • छावा, संपादकीय | दि. २३ जून मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर महाराष्ट्राच्या मनामनात वाहणारी एक जिवंत जाणीव आहे. तिने संतांची वाणी मांडली, शिवरायांचा शौर्यगाथा गातली, आणि सामान्य माणसाच्या दु:खदुःखात वाटेकरी झाली. आज आपण सर्वजण अभिमानाने म्हणतो – “माझी मराठी अभिमानास्पद आहे,” पण केवळ अभिमान पुरेसा नाही;…

Loading

Read More

ठाकरे बंधूंच्या युतीवर ‘देशपांडेंची’ छाया

• मनसे–ठाकरे गटाची समीकरणे बदलण्याच्या वाटेवर? • छावा • मुंबई, दि. २३ जून • विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे हे चित्र रंगत चालले आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या शक्यतेने कार्यकर्त्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते, तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या सातत्यपूर्ण आक्रमक भूमिकेमुळे ही शक्यता…

Read More

रायगड जिल्ह्यात जमावबंदी आदेश

✦ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाची कार्यवाही • छावा, दि. २४ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक भागांमध्ये उद्भवणाऱ्या संभाव्य आंदोलनांमुळे तसेच आगामी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २४ जून २०२५ रोजी ००:०१ वाजल्यापासून ते ८ जुलै २०२५ रात्री २४:०० वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हा…

Loading

Read More