Chhava News

दिवीवाडी महाजनेत धक्कादायक खून : नायलॉनच्या रशीतून गळा आवळून हत्या

अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी महाजने गावात पुन्हा एकदा खूनाची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक १ सप्टेंबर  २०२५ रोजी रात्री आठ वाजल्यापासून ते २ सप्टेंबर  २०२५ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सचिन मयेकर – छावा डिजिटल न्यूज पोर्टल ०६ सप्टेंबर २५ या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी दत्ताराम नागू पिंगळा…

Loading

Read More

पुणे बनले गुन्हेगारीचे माहेरघर! पुण्यात गोळीबार : गणेश कोमकरचा मुलगा आयुष उर्फ गोविंद कोमकर ठार

पुणे शहर पुन्हा एकदा रक्तरंजित टोळी संघर्षाने हादरले आहे. ५ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास नाना पेठ परिसरात झालेल्या धाडसी गोळीबारात आयुष उर्फ गोविंद कोमकर (२०) याचा जागीच मृत्यू झाला. पुणे, ६ सप्टेंबर (PTI) २०२५ शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आयुष कोमकर ट्यूशनवरून घरी परतला होता. तो घराच्या बेसमेंटमधील पार्किंगमध्ये थांबलेला असतानाच दोन अज्ञात हल्लेखोरांनी…

Loading

Read More

मोबाईलवर खोटा मेसेज दाखवून स्पीकर घेऊन पोबारा करणारा आरोपी अखेर जेरबंद – रेवदंडा पोलिसांची थरारक कारवाई!

रेवदंडा बाजारपेठेत २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २:४५ वाजता घडलेल्या स्पीकर फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. सचिन मयेकर – छावा डिजिटल न्यूज पोर्टल ०५ सप्टेंबर २५ Samcom कंपनीचा ७,५०० रुपयांचा स्पीकर मोबाईलवर खोटा “Payment to You Rs.7500 / Paid – 03.00 pm” असा मेसेज दाखवून घेऊन पसार झालेल्या या आरोपीविरोधात संगीता…

Loading

Read More

तुरुंगातून बाहेर आले मुंबईचे “डॅडी” अरुण गवळी.

१७ वर्षांचा तुरुंगवास संपून सुप्रीम कोर्टाने दिला दिलासा मुंबईच्या अंडरवर्ल्डपासून ते विधानसभेच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाव – अरुण गवळी. कधी डॉन, तर कधी “डॅडी” म्हणून ओळखले जाणारे गवळी आता जवळपास १७ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. सचिन मयेकर,‘छावा’ मुंबई ४…

Loading

Read More

मोबाईलवर खोटा मेसेज दाखवला आणि स्पीकर घेऊन पोबारा रेवदंड्यात धक्कादायक घटना

रेवदंडा बाजारपेठेत काल २ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारे २:४५ वाजता एक ग्राहक स्पीकर खरेदीसाठी आला. त्यावेळी त्याला Samcom कंपनीचा ७,५०० रुपये किंमतीचा स्पीकर दाखवण्यात आला. हा स्पीकर राहुल इलेक्ट्रॉनिक्सचे मालक राहुल राजेंद्र जैन यांच्या दुकानातील होता. रेवदंडा प्रतिनिधी ‘छावा’ ०३ सप्टेंबर  २०२५ पैसे देताना ग्राहकाने स्कॅनरवर पैसे जात नाहीत असे सांगितले व “तुमचा मोबाईल…

Loading

Read More

मराठा हक्काचा विजय जरांगे पाटील भावूक आंदोलनाला पूर्णविराम

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं आंदोलन मागे घेतलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आरक्षणाबाबतचा मसुदा सादर केला आणि झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. मुंबई, २ सप्टेंबर (PTI) २०२५ मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील आणि समितीतील इतर सदस्यांनी जरांगे पाटील यांची…

Loading

Read More

हुजूर… मराठे आले!

मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणातून मराठ्यांचा हक्काचा लढा आणि न्यायालय-सरकारची भूमिका सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल -१ सप्टेंबर -मुंबई २०२५ आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाने महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे दिले आहेत. मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे, हीच त्यांची ठाम मागणी असून हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. जरांगे पाटलांच्या…

Loading

Read More

कोर्लई आत्महत्या प्रकरण फॉरेन्सिक तपासणीसाठी चौकशी सुरू

कोर्लई गावातील नवविवाहित भाग्यश्री समीर बलकवडे आत्महत्या प्रकरणी आज फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची तपासणी केली. या तपासणीदरम्यान विविध नमुने गोळा करण्यात आले असून, त्यांचे अहवाल पुढील चौकशीसाठी निर्णायक ठरणार आहेत. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३१ ऑगस्ट २०२५ या संदर्भात रेवदंडा पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी भेट देऊन चौकशी केली. मयत भाग्यश्रीच्या मृत्यूबाबत आधीच तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती,…

Loading

Read More

ज्येष्ठा गौरी आगमन : माहेरवाशीणीच्या आगमनाने घराघरांत आनंद

गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात आज घराघरांत ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले. गणरायाची जननी आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गौरींचं स्वागत भक्तांनी उत्साह, भक्तिभाव आणि पारंपरिक पद्धतीनं केलं. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३१ ऑगस्ट २०२५ गौरी पूजनाची परंपरा महाराष्ट्रात शतकानुशतकं जोपासली जाते. “माहेरवाशीण घरी आल्यावर घरात सुख-समृद्धी नांदते” या श्रद्धेने गौरींचे आगमन आजही आनंदोत्सव मानलं जातं. आज आवाहन झाल्यानंतर…

Loading

Read More

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवविवाहित तरुणीची आत्महत्या

 रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोर्लई गावात एका नवविवाहित तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना २९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३० ऑगस्ट २०२५ मयत तरुणीचे नाव भाग्यश्री समीर बलकवडे (वय ३२) असून, ती आपल्या नवविवाहित आयुष्यातील अवघ्या वर्षभरातले आनंदाचे क्षण साजरे करत होती. गणेशोत्सवासाठी कुटुंब मूळगाव कोर्लई येथे आले होते….

Loading

Read More