🚨 रेस्क्यू टीम परत दोन दिवस सावध रहा एवढं सांगून निघाली! नागाव–साखर परिसरात भीती शिगेला जीवितहानी झाली तर जबाबदार कोण? असा ग्रामस्थांचा सवाल.
Views: 121 छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —बुधवार १० डिसेंबर २०२५ नागाव –साखर परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिक दोन दिवसांपासून तणावाखाली असताना, आज दुपारी रेस्क्यू टीमने शोधमोहीम थांबवल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. बिबट्या जिथून आला तिथे परत गेला असेल… दोन दिवस सावधगिरी बाळगा एवढेच सांगून त्यांनी परिसर सोडला. पोलीस पथकही मागे गेलं असून नागरिकांची…
![]()

