ठळक बातम्या

शुभांशू शुक्ल भारतातील दुसरे अंतराळवीर

Views: 15 छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) शुभांशू शुक्ल – भारतातील दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल हे भारतीय वायु दलातील अधिकारी असून, राकेश शर्मा (1984) नंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS वर पोहचणारे भारताचे पहिले अंतराळवीर ठरले आहेत . त्यांचा जन्म 1985–86 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला….

Loading

Read More

मरणाच्या दारात… पण मायेने वाचवली!”

Views: 30 छावा- संपादकीय दि. १३ जुलै (सचिन मयेकर) सिंधुताई सपकाळ यांची खरी आणि हृदयात खोलवर घर करणारी गोष्ट आई होणं म्हणजे केवळ मूल जन्माला घालणं नाही, तर कोणत्याही अपरिचित जीवाला आपलंसं करणं, त्याच्या डोळ्यात अश्रू न येऊ देणं, त्याच्या जीवनाला अर्थ देणं — हीच खरी माया, हेच खरं मातृत्व! आणि अशा मातृत्वाचा तेजस्वी, जिवंत…

Loading

Read More

रेवदंड्यात मुसळधार पावसाचा जोर — जनजीवनावर परिणाम

Views: 48 छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा परिसरात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज सकाळपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत चालू असलेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन काहीसं विस्कळीत झाले आहे. गावात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. नागरिक घरातच थांबण्यास प्राधान्य देत आहेत. शाळा आणि लहान व्यवसायांवर याचा परिणाम जाणवत…

Loading

Read More

राजे, तुम्ही व्हा पुढे… गर्जला बाजी..

Views: 26 छावा, संपादकीय | दि. १४ जुलै(सचिन मयेकर) १३ जुलै १६६०… स्वराज्याच्या इतिहासातील एक काळरात्र. काळजी, कट, आणि कुरघोड्यांनी व्यापलेला तो काळ. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते आणि त्यांच्या पाठोपाठ सिद्दी जोहरची भलीमोठी फौज लागली होती — जवळपास सहा हजार सैनिकांचा गराडा. हा वेढा तोडायचा म्हणजे मृत्यूच्या मुखातून मार्ग काढायचा, आणि तेही फक्त…

Loading

Read More

बारशिव गावाजवळ अपघात, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Views: 205 छावा दि.१४ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा – रेवदंडा-मुरुड मार्गावरील बारशिव गावाजवळ रविवारी सकाळी भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कार आणि दुचाकीच्या जोरदार धडकेत हे दोघे गंभीर जखमी झाले होते. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मयतांची नावे अक्षय किसनलाल जयस्वाल (वय २७) व लालचंद्र रामप्रसाद गौड (वय…

Loading

Read More

मंगळावर जाणारी मुलगी – पृथ्वीवरील नात्यांचा निरोप!”

Views: 50 छावा- संपादकीय दि. १३ जुलै (सचिन मयेकर) जगात काही माणसं जन्मतःच एका अद्वितीय ध्येयासाठी घडवलेली असतात. त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लाभलेलं असतं – असाच एक अपवादात्मक प्रवास आहे Alisa Carsen या अमेरिकन मुलीचा. ती फक्त तीन वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला सांगितलं, “तू मोठी झाल्यावर मंगळ ग्रहावर जाणार आहेस!” ही एक…

Loading

Read More

१३ लाखांच्या चरस रॅकेटचा भांडाफोड नेपाळ–उत्तरप्रदेशाशी संबंध, १३ जण अटकेत

Views: 64 छावा दि.१३ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) पोलिस अधिक्षक आचल दलाल यांच्या नेतृत्वाखाली  धडक कारवाई रायगड पोलिसांनी मोठी कारवाई करत नेपाळ आणि उत्तरप्रदेशहून चरस आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. २ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकून तब्बल १३ लाख ४२ हजार रुपयांचा चरस जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात…

Loading

Read More

सर्वांच्या आठवणीत – बाबू – माणुसकीचं चाक फिरवत गेलेला माणूस

Views: 80 छावा रेवदंडा | १३ जुलै २०२५ (सचिन मयेकर) रेवदंडा ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचा आवाज आजही येतो, कामं सुरू आहेत, पण एक गोष्ट कायमची हरवली आहे – बाबू. सचिन उर्फ बाबू झावरे यांचं निधन होऊन सुमारे सात महिने होत आलेत. पण त्यांच्या कार्याची आठवण, त्यांच्या माणसांशी असलेल्या नात्याची उब, अजूनही गावात प्रत्येक वळणावर अनुभवायला मिळते. बाबू…

Loading

Read More

संपादकीय: अभिमानाचे दुर्गवैभव – युनेस्को जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश

Views: 17 छावा, संपादकीय | दि. १३ जुलै (सचिन मयेकर – रेवदंडा) जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र! शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेले १२ शिवकालीन किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत, ही बाब केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी गौरवाची आणि अभिमानाची आहे. ‘Maratha Military Landscape of India’ या योजनेअंतर्गत युनेस्कोने या…

Loading

Read More

संपादकीय – समुद्रातून घातपाताचा कट? – रायगड पोलिसांचा दक्षतेचा विजय”

Views: 63   छावा, संपादकीय | दि. १२ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) रेवदंडा किनाऱ्यावर अलीकडेच सापडलेली ‘पाकिस्तानची बोट’ ही केवळ चुकून भरकटलेली नौका नव्हती. तिच्यावर आढळलेली GPS मशीन, सिग्नल उपकरणं आणि सागरी वाटचालीसाठी वापरली जाणारी यंत्रणा पाहता, हे स्पष्ट होते की ही बोट माहिती संकलन, संभाव्य घातपात किंवा सागरी टेहळणी यासाठी वापरण्यात येत होती. भारताच्या सागरी सुरक्षेला…

Loading

Read More