रेवदंडा समुद्रकिनारी आईच्या नावावर वृक्षारोपण

भारतात एक झाड आईच्या नावाने २.० मोहिमेचा शुभारंभ रेवदंडा ग्रामपंचायत आस्थापनेकडून नोंदविला सहभाग रेवदंडा (प्रतिनिधी, दि.०५ जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एक झाड आईच्या नावाने 2.0’ या केंद्र सरकारच्या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने समुद्रकिनारी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाबरोबरच मातृभक्तीचे प्रतिकात्मक दर्शन घडवण्यात आले. याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा सदस्य प्रीती गोंधळी,…

Read More

रायगडाच्या बांधकामात खगोलशास्त्राचा वापर? उत्खननात सापडले ‘हे’ खास यंत्र, संभाजीराजे छत्रपतींनी दिली माहिती

Sambhaji Raje Chhatrapati | दुर्गराज रायगडावर (Raigad Fort) सुरू असलेल्या उत्खननात एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननात ‘यंत्रराज’ (Yantraraj) म्हणजेच सौम्ययंत्र (Astrolabe) नावाचे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण आढळून आले आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही…

Read More

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव वाढला; दोन्ही बाजूंनी गोळीबार, पाककडून रणगाडे तैनात

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध सध्या बिघडले आहेत. दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये बरमाच सीमेवर संघर्ष झाला. ड्युरंड लाईनवरुन दोन्ही देशांमध्ये वाद आहे इस्लामाबाद/काबूल: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील संबंध बिघडत चालले आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यातील तणाव वाढला असून बरमाचा सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. हा परिसर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला समांतर आहे….

Read More

अशोक काकांचे भाचीकडुन खास कौतुक

मुंबई – अशोक काकांचं भाचीकडून खास कौतुक’…दिल्ली मुंबई फ्लाईटमध्ये अविस्मरणीय अनुभव… ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती मुर्मु यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. काल दिल्लीहून मुंबईला येत असताना अशोक सराफ यांच्या भाचीने अनौन्समेंट करत त्यांचे कौतुक केले. अदिती परांजपे ही निवेदिता सराफ यांच्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे. अदिती पायलट असून काल तिने तिच्या…

Read More

गेटवे ते मांडवा फेरी सेवा बंद

अलिबाग प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाल्यामुळे मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा) प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद राहणार आहे. ही सेवा २६ मे ते ३१ ऑगस्ट पर्यंत बंद आहे. मात्र भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मांडवा बंदर…

Read More

शेळीपालनाच्या नावाने काळा धंदा, मुंबई पोलिसांना भनक लागली अन् मोठा पर्दाफाश

कर्जतमधील एका फार्महाऊसवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये ड्रग्ज फॅक्ट्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली होती. या फार्म हाऊसमध्ये शेळीपालनाचा व्यवसाय सुरू आहे, असे भासवून हा ड्रग्ज निर्मितीचा नको तो उद्योग सुरु होता. मुंबई : कर्जतमधील मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कशेळे हद्दीतील फार्महाऊसवर मुंबई पोलिसांनी…

Read More

रेवदंड्यात पोलिसांची धडक कारवाई दीड लाखांचा गांजा जप्त. श्वान पथकाची मदत..

रेवदंडा प्रतिनिधी – रेवदंड्यात गांजा अमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याप्रकरणी अर्चना आशिष तळेकर वय वर्ष ४१ तसेच आशिष नंदकुमार तळेकर यांचे वर गुन्हा रजिस्टर नंबर ७३ / १२५ कलम 3 /५ सह.एन.डी.पी.एस.ॲक्ट कलम ८/क २० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी अर्चना आशिष तळेकर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे…

Read More

विहूर रस्त्यावर महाकाय वडाचे झाड कोसळले

सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली मुरुड (प्रतिनिधी) अलिबाग -मुरुड रस्त्यावर मोरे ते विहूर पेट्रोल पंप दरम्यान शेकडो वर्षे जुने असलेले महाकाय वडाचे झाड पहाटेच्या वेळेत रस्त्यावर आडवे कोसळले. यावेळेत वाहतूक तुरळक प्रमाणात असल्याने सुदैवाने जिवित व वित्त हानी टळली. राज्यात गेले काही दिवसांपासून वीजांच्या कडकडाटासह जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने मुरुडमध्ये अक्षरशः थैमान घातले.यामुळे नागरिकांची तारांबळ…

Read More

जयोस्तुते हा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र : दर्श नागोटकर यांचे प्रतिपादन

रेवदंडा (वार्ताहर/प्रतिनिधी) अखंड राष्ट्रासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण समर्पिणारे, बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी आणि कार्याने आजही अनेक पिढ्यांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत आहे आणि उद्याही मिळत राहणार आहे. जयोस्तुते हा फक्त शब्द नाही तर तो भारतमातेच्या स्वातंत्र्य कार्यातील आरंभलेल्या क्रांतीयज्ञाच्या समयीचा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र आहे, जो आजही नवचेतना देतो, असे प्रतिपादन युवा सामाजिक कार्यकर्ते तथा…

Read More

धाराशिव, रायगड जिल्ह्याची जबाबदारी दोन लेडी सिंघमकडे

रेवदंडा (सचिन मधुकर मयेकर ) धाराशिव आणि रायगड जिल्ह्यात दोन महिला आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ति झाली आहे. सिंघम अधिकाऱ्यांकडे या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच पोलीस प्रशासनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सांगली येथील अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची नियुक्ती झाली आहे. तर रायगड…

Read More