शिवरायांचा गोपाळगड आणि मालकी हक्काचा महावाद पर्यटकांना हटकले, “हा गड आमचा” म्हणत वाद; महाराष्ट्र संतप्त
🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | विशेष वृत्तांकन 📅 दि. २२ जून २०२६ रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये जिंकून इतिहासात अजरामर केलेल्या या किल्ल्याभोवती आता मालकी हक्काचा वाद निर्माण झाला आहे. मे महिन्यात बदलापूर येथील काही पर्यटक आपल्या कुटुंबासह गोपाळगड पाहण्यासाठी…
![]()

