Chhava News

रेवदंड्यात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप – चिखलामुळे भाविकांना मोठा पेचप्रसंग

रेवदंड्यात आज दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र या वेळी समुद्रकिनारी चिखल साचल्याने भाविकांना मोठा पेचप्रसंग निर्माण झाला.  सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५ ग्रामपंचायतीने  केला चिखल काढण्याचा प्रयत्न,पोलिसांचे सहकार्य आणि समीर आठवले यांचा पुढाकार मारुती आली, विठोबा आली आणि परिसरातील सर्व गणेशमूर्ती पारनाका समुद्रकिनाऱ्याकडे निघाल्या. पण किनाऱ्यावरील चिखलामुळे विसर्जन करणे अवघड झाल्याने भाविकांना…

Loading

Read More

भामटा : पैशांची किंमत आणि सणाचा हृदयस्पर्शी धडा

भामटा एका छोट्या गावी भटकत गेला आणि एका घरात थांबला.घरात गणपती बाप्पा विराजमान झाले होते, पण वातावरण मात्र वेगळंच होतं. डोळ्यांत आनंद नव्हता, तर चिंता, दुःख आणि एक अढळ हुरहूर होती. सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५ खूप खूप वर्षांपूर्वी, भाद्रपद शुद्ध ते कुटुंब नुकत्याच झालेल्या मोठ्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतं—घरात…

Loading

Read More

गणपती बाप्पा आणि चांदोबाचे गूढ गुपित

  ही आहे  बाळगोपाळांसाठी मी आणि माझा चांदोबा मालिकेची पहिली गोष्ट. लवकरच चांदोबा पुन्हा नवी गोडशी गोष्ट घेऊन येईल….. आज गणेश चतुर्थी. घराघरांत बाप्पा विराजमान झाले आहेत. ढोलताशांचा गजर, फुलांचा सुगंध, मोदकांचा दरवळ सगळीकडे भक्तिभाव आणि आनंद भरून राहिला आहे. अशा या दिवसामागे एक गोडशी पण गूढ गोष्ट आहे गणपती बाप्पा आणि चांदोबाची. सचिन मयेकर,…

Loading

Read More

गणेशोत्सवाचा मूळ पाया – कारागीरांचा घाम

गणेशोत्सवाचा जल्लोष महाराष्ट्रभर ओसंडून वाहतो. सार्वजनिक मंडळे, घराघरांत आरास, गजर, भजन, पूजनाची धामधूम दिसते. पण या उत्सवाच्या पाया घालणाऱ्या कारागिरांकडे समाजाकडून फारसं लक्ष जात नाही. मूर्ती घडविणाऱ्यांचा घाम, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या घरातील संकटं हाच या सणाचा खरा पाया आहे. सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल                     …

Loading

Read More

आईचं मंगल दर्शन – घरच्या गणरायाचा खरा प्रसाद

गणराय घरी विराजमान झाला की प्रत्येक घराचं वातावरण पवित्र होतं. पण त्या मंगलमूर्तीसमोर आपल्या आईचं दर्शन झालं की तो क्षण अधिकच अद्वितीय ठरतो. कारण आई हीच खरी प्रथम देवता… तिच्या ओवाळण्याने, तिच्या प्रार्थनेनेच घराचा गणपती पूर्णत्वाला जातो. सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल २७ ऑगस्ट २०२५ आई गणपतीसमोर उभी राहिली की तिच्या डोळ्यांतील भक्ती, तिच्या हातातील…

Loading

Read More

पर्यूषण पर्व – क्षमायाचनेचा महापर्व

पर्यूषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठा आणि पवित्र सण आहे. हा सण फक्त आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, तो आत्मशुद्धीचा आणि आत्मपरीक्षणाचा पर्व आहे. पर्यूषणाला क्षमापणा पर्व असेही म्हटले जाते. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २७ ऑगस्ट २५ जैन धर्म शिकवतो की – क्षमाविना साधना अपूर्ण आहे. म्हणूनच या दिवशी प्रत्येक जण आपल्या…

Loading

Read More

कोकणातील बाप्पा – येवा कोकण आपलाच असो.

कोकण म्हटलं की हिरवीगार शेती, डोंगर–दऱ्या, नारळी–पोफळीची बाग, आणि त्या सगळ्यात वर्षभर वाट पाहिला जाणारा एक सोहळा – गणेशोत्सव सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २६ ऑगस्ट २५ रायगड–कोकणातला गणपती हा फक्त देव नसतो, तो घराचा लाडका मुलगा असतो. पावसाच्या सरींमध्ये भिजलेली माती, ओल्या पानांच्या सुगंधात विरलेलं वातावरण, गावातून दुमदुमणारे ढोल–ताशे, टाळ–झांजांचा गजर, आणि “गणपती…

Loading

Read More

रेवदंडा बाजारात पावसामुळे गणेश खरेदीला अडथळा.

उद्या गणेश आगमन होणार असल्याने देवबाप्पासाठी लागणारे पूजेचे साहित्य, रोषणाईची साधने, फळं, फुलं–हार, कपडे आदी खरेदीसाठी रेवदंडा बाजारपेठेत भाविकांची लगबग सुरू आहे. मात्र हवामानाने या खरेदीत खोडा घातला आहे. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २६ ऑगस्ट २५ काल दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पांगापांग झाली. तर आज, गणपतीच्या आदल्या दिवशीही सकाळपासूनच पावसाची जोरकस…

Loading

Read More

पारनाक्या जवळील धोकादायक खड्डे समाजसेवक सुरेंद्र गोंधळी यांनी बुजवले.

     ‘छावा’ चा परिणाम “छावा” वर पारनाक्या जवळील रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. परिणामी, समाजसेवक सुरेंद्र गोंधळी यांनी पुढाकार घेत हे खड्डे तातडीने बुजवले. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५ गेल्या काही दिवसांपासून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम खाते मात्र…

Loading

Read More

“रायगड जळाला, स्वराज्य ढासळलं… पण जगदीश्वराच्या पिंडीला हात लागला नाही – कारण ती शिवछत्रपतींची ठेव होती.

              रविवार विशेष  रायगड किल्ला म्हणजे केवळ महाराष्ट्राचे स्वराज्याचे केंद्र नव्हते, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय दूरदृष्टीचा साक्षीदार होता. हाच किल्ला आजही आपल्याला स्वराज्याची आठवण करून देतो. त्या गडावर उभे असलेले जगदीश्वर मंदिर हे त्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २४ ऑगस्ट २५ मशिदीसारखी…

Loading

Read More