रविवार विशेष आगरकोट किल्ला – रेवदंड्याच्या आठवणींत दडलेला एक भव्य पोर्तुगीज दुर्ग

              रविवार विशेष  छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मधुकर मयेकर – रविवार ०७ डिसेंबर २०२५ रेवदंडा हे अरबी समुद्राच्या कुशीत वसलेले ऐतिहासिक बंदर असून, येथील लोकस्मृतीत आजही जिवंत असणाऱ्या आगरकोट किल्ल्याचा इतिहास अत्यंत रोमहर्षक आहे. सध्या भग्न अवस्थेत असलेल्या या किल्ल्याने एक काळ पोर्तुगीजांच्या सामर्थ्याचे पहिले उत्तरेकडील लष्करी…

Loading

Read More

रविवार विशेष रसदशक्ती…रायगडाचे अदृश्य बुरुज 🚩 शिवरायांच्या गोदामांनी स्वराज्य भुकेवर जिंकले.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मधुकर मयेकर – रविवार ०७ डिसेंबर २०२५ रायगड म्हणजे मराठा साम्राज्याचे धडधडते हृदय, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुव्यवस्थेचं जागतिक उदाहरण घातलं, कारण युद्ध जिंकायला तलवार महत्वाची असतेच पण अन्नसाठा हाच खरा कणा असतो आणि म्हणूनच रायगडावर महाराजांनी प्रचंड प्रमाणात धान्य, डाळी, तेल, मीठ, गूळ, पाणी यांचा मजबूत साठा तयार…

Loading

Read More

छावा विशेष—महापरिनिर्वाण दिन – ६ डिसेंबर—भारताच्या मनात जिवंत बाबासाहेब

  छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मधुकर मयेकर शनिवार  ०६ डिसेंबर २०२५ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या प्रत्येक श्वासात आहेत, त्यांच्या विचारांशिवाय या देशाची ओळख अपूर्ण आहे, त्यांनी अन्यायाच्या अंधारातून समतेचा दीप पेटवला आणि शिक्षणाची तलवार हातात देऊन स्वाभिमानाचा मार्ग दाखवला, त्यांनी संविधान लिहिले आणि लाखोंच्या आयुष्यात आत्मविश्वास पेरला, ते म्हणाले माणुसकीचं राष्ट्र घडा…

Loading

Read More

चौल-भोवाळे दत्त मंदिर श्रद्धा, इतिहास, भक्ती आणि निसर्गाचा संगम

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन  मधुकर मयेकर गुरुवार 0४ डिसेंबर  २०२५ ‘दिगंबरा दिगंबरा’ जयघोषात चौल-भोवाळे दत्तयात्रेला शुभारंभ. आजपासून चौल-भोवाळे येथे दत्तभक्तांचा महापूर,  सुरू पाच दिवसीय महान दत्तजयंती यात्रा अलिबाग तालुक्यातील चौल या प्रसिद्ध गावाशेजारी असलेल्या भोवाळे येथील एका निसर्गरम्य टेकडीवर दत्त दिगंबराचे प्रसिद्ध स्थान आहे. समृद्ध वनराईतून बांधण्यात आलेल्या सुमारे ७५० पायऱ्या चढून या…

Loading

Read More

छावा रविवार प्रेरणा विशेष—एका बल्बपासून पेटलेली उजेडाची अमर कहाणी – भावोजी विजय कोळी

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—रविवार 30 नोव्हेंबर २०२५ “हा लेख विजय कोळी यांच्या कुटुंबाच्या संमतीने  प्रकाशित करण्यात येत आहे.” मुंबईच्या गल्लीबोळात जन्मलेला, गरिबीत वाढलेला पण मनानं सोन्यासारखा उजळ असा एक माणूस म्हणजे भावोजी विजय कोळी. बालपणात खायला नसलेले दिवस, अंधारलेल्या रात्री आणि उद्याची चिंता, हीच त्याची पहिली शाळा. पण तो जिद्दीचा होता. त्याच्या डोळ्यात…

Loading

Read More

रविवार विशेष – कोरलई किल्ला : समुद्रावर उभा असलेला ५०० वर्षांचा लोखंडी प्रहरी..

       रविवार विशेष  छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—रविवार 30 नोव्हेंबर २०२५ रेवदंड्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर, पुल ओलांडून कोरलई गावाच्या डोंगररांगांमध्ये एक गड शांतपणे उभा आहे. पर्यटनाच्या नकाशांवर फारसा चमकत नाही, स्थानिकांच्या आठवणीत नाव थोडंसं बदलून ‘कोरले किल्ला’ म्हणून ओळखला जातो… पण इतिहासाच्या पानांमध्ये त्याचं खरं नाव आहे “CASTELO DE KORLAI”, म्हणजेच कोरलई…

Loading

Read More

रायगड पोलिसांचे नागरिकांना आवाहन : २ डिसेंबरला शांततेत मतदान करा

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—शनिवार – २९ नोव्हेंबर २०२५ रायगड जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ रोजी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडणार असून, त्याअगोदर जिल्हा पोलिसांनी सर्व मतदारांना एक महत्त्वाचे जाहिर आवाहन केले आहे. हे आवाहन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत माध्यमातून जाहीर करत नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी…

Loading

Read More

एक दिवस आमचाही बहरण्याचा लाईट ऑफ लाइफ ट्रस्टचा पालक मेळावा उत्साहात पार

लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट ही शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था गेली १९ वर्षे डॉ. विली डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग व मुरुड तालुक्यात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवताना, पालकांनाही समान महत्त्व देत दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक दिवस आमचाही बहरण्याचा” या भावनेतून भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— बुधवार –…

Loading

Read More

🚩 हलकट, भ्याड पाकिस्तानचा कट — सातारकरच्या खाकीनं नेस्तनाबूत केला होता…

जुबानी अरुण जाधवांची — २६/११ ची रक्तरंजित रात्र. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— बुधवार  – २६ नोव्हेंबर २०२५ हलकट, भ्याड पाकिस्तानने रचलेला दहशतीचा नराधमी कट. मुंबईच्या छाताडावर झालेला हा हल्ला आजही भारताच्या हृदयातील जखम आहे.पण या रक्तरंजित हल्ल्यात भारताच्या खाकीनं अशी गर्जना केली की पाकिस्तानचा संपूर्ण कट जिथे तयार झाला होता, तिथेच चिरडून टाकला….

Loading

Read More

🌹 श्रद्धांजली — गेल्या ५० वर्षांची ‘जय–वीरू’ जोडी अखेर तुटली

🌹 श्रद्धांजली आपल्या सहज, प्रेमळ आणि दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांना छावा डिजिटल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––PTI  मुंबई — मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५ बॉलीवूडचे सदाबहार अभिनेते, ‘शोले’ चित्रपटातील जय–वीरू मैत्रीला अमर करणारे धर्मेंद्र यांचे काल मुंबईत निधन झाले. वय ८९ होता. भारतीय चित्रपटसृष्टीने एक जिंदादिल, प्रचंड लोकप्रिय…

Loading

Read More