लोकमान्य टिळक : स्वराज्याची चेतना जागवणारा युगपुरुष

छावा, संपादकीय | दि. २३ जुलै (सचिन मयेकर) भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अनेक तेजस्वी, प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वं होऊन गेली. पण ज्या व्यक्तीने संपूर्ण जनतेच्या मनात स्वराज्याची जाणीव जागवली, अन्यायाविरुद्ध उघडपणे लढा दिला, लोकशक्तीला संघटित केलं, आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना केली, तो म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म…

Loading

Read More

संपादकीय लेख -२२ जुलै – राष्ट्रीय ध्वज दिन

छावा, संपादकीय | दि. २१ जुलै (सचिन मयेकर)  भारतीय अस्मितेचा अभिमानाचा क्षण “ते फडकणारे तिन्ही रंग… एक ध्वज… पण करोडो भारतीयांची ओळख!” २२ जुलै – या दिवशी आपल्या स्वातंत्र्याचा खरा आत्मा, म्हणजेच भारतीय राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आला. म्हणूनच आजचा दिवस ‘राष्ट्रीय ध्वज दिन’ म्हणून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आत्मपरीक्षणाचा आणि देशप्रेम जागवण्याचा आहे. १९४७ साली…

Loading

Read More

बॉबी’ – जेव्हा प्रेमकथेचा चेहरा बदलला!

छावा, संपादकीय | दि. २१ जुलै (सचिन मयेकर) २१ जुलै १९७३ – हा केवळ एका चित्रपटाचा प्रदर्शनदिवस नव्हता, तर एक नवा सांस्कृतिक अध्याय सुरू होण्याचा क्षण होता. कारण याच दिवशी प्रदर्शित झाला होता दिग्दर्शक राज कपूर यांचा गाजलेला चित्रपट ‘बॉबी’, ज्याने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या हृदयावरही अधिराज्य गाजवलं. बॉबी हा चित्रपट अनेक कारणांनी…

Loading

Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र लढा!

महासंघाची साताऱ्यात राज्यस्तरीय सभा, बेमुदत आंदोलनाचा इशारा सातारा | २१ जुलै २०२५ राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन वेळोवेळी दुर्लक्ष करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ — (आयटक संलग्न) — यांच्याकडून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार साताऱ्यात घेण्यात आला. येथील बाबासाहेब सोमण सभागृहात पार पडलेल्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या…

Loading

Read More

एक जॉब असाही..

तुमचं काम काय? मी एक ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करणारा आहे… या उत्तरात मानवीयतेचा, कर्तव्यबुद्धीचा आणि एका अवघड जबाबदारीचा सारा भार सामावलेला असतो. श्रीमंत घरात राहणारे, उद्योगपती किंवा कामानिमित्त सतत बाहेर असणारे लोक आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडिलांसाठी एक व्यक्ती ठेवतात. ती व्यक्ती केवळ ‘नोकरी’ करत नसते… ती जिव्हाळा, कळकळ आणि धीर यांचं काम करत असते. काम…

Loading

Read More

संपादकीय (भाग १): समुद्राने हिरावून घेतलेली गटारी — ‘रामदास’ बोटीच्या आठवणींचे ओझे

छावा- संपादकीय दि. १७ जुलै (सचिन मयेकर) १७ जुलै १९४७. देश स्वतंत्रतेच्या उंबरठ्यावर. स्वप्न, आशा, स्वातंत्र्याची चाहूल… आणि त्याच वेळी, कोकणातील शेकडो कुटुंबांवर दुःखाचा काळोख दाटून आला. तो दिवस — गटारी अमावस्या. उत्सवाच्या तयारीत असलेले लोक, मुंबईहून रेवदंड्याकडे निघालेली ‘रामदास’ नावाची मोटरबोट. कोण घरी सण साजरा करायला निघालं होतं, कोण आई-वडिलांना भेटायला, तर कोण नव्या…

Loading

Read More

शुभ आगमनानंतर आंतराळवीराची कुटुंबीयांशी भावनिक भेट

छावा – वॉशिंग्टन, अमेरिका  दि.१६ जुलै  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) यशस्वी 18 दिवसांच्या मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत. त्यांचे आगमन अमेरिकेत झाल्यानंतर, त्यांची पत्नी कामना आणि चार वर्षांचा मुलगा त्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित होते. या भावनिक भेटीचे काही हृदयस्पर्शी क्षण कॅमेर्‍यात टिपले गेले असून, सध्या हे फोटो सोशल मीडियावर…

Loading

Read More

मानवाची चंद्रावर पहिली पावले: अपोलो ११ मोहिमेचा ऐतिहासिक प्रवास

छावा- संपादकीय दि. १६ जुलै (सचिन मयेकर) लेख – १६ जुलै विशेष दिनानिमित्त १६ जुलै १९६९ हा दिवस केवळ अमेरिकेसाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक ठरला. याच दिवशी नासाच्या ‘अपोलो ११’ या मोहिमेने पृथ्वीवरून चंद्राकडे झेप घेतली. तीन धाडसी अंतराळवीरांनी नील आर्मस्ट्राँग, बज ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स या मोहिमेत भाग घेतला आणि मानवाच्या इतिहासातील एक…

Loading

Read More

पूरस्थिती विशेष अहवाल | रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत | प्रशासन सतर्क

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) दि. १५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पूरपरिस्थिती अहवाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज दिवसभरात १३३६९ मिमी इतका पावसाचा नोंद झाला असून, सरासरी पर्जन्यमान ८५.५६ मिमी इतकं आहे. जोरदार पावसामुळे काही नद्या व पुलांवर पुराचा धोका…

Loading

Read More

पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) शेतीचे आर्थिक जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये भात व नाचणी पिकांचा समावेश असून, शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा संरक्षण मिळणार आहे. योजना वैशिष्ट्ये: 1. सर्वसमावेशक पीक – भात व नाचणी. 2. विमा कंपनी – भारतीय कृषी विमा कंपनी (AIC)….

Loading

Read More