अन कोळी बांधवांनी समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या राजाला धरून ठेवले
Views: 47 गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यातही लालबागचा राजा हा प्रत्येक मुंबईकराच्या हृदयात विराजमान झालेला बाप्पा. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, “लालबागचा राजा आता अंबानी आणि गुजरात्यांचा राजा होत चाललाय”, अशी जोरदार टीका सुरू झाली आहे. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०८ सप्टेंबर २०२५ गिरगाव चौपाटीवर समुद्राच्या लाटांमध्ये लालबागचा…
![]()

