Category: महाराष्ट्र
उठा उठा दिवाळी आली…….
(छावा दिवाळी विशेष भाग २ – सचिन मयेकर) छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–संपादकीय सोमवार – २० ऑक्टोबर २०२५ उठा उठा दिवाळी आली मोतीस्नानाची वेळ झाली आईचा तो गोड ओलसर आवाज अजूनही कानात घुमतोय अजून पहाट फुटायची बाकी बाहेर मंद गार वारा वाहतोय आणि घरात मात्र गूळ तेल आणि उटण्याचा सुगंध दरवळलेला असतो आई देवाघरात…
![]()
🚩 छावा रविवार विशेष : लाईट नव्हती… तरी महाराजांचा प्रकाश जग उजळवून गेला
इतिहासाच्या अभ्यासात आणि जुन्या दस्तऐवजांच्या पानांतून एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते शिवरायांचा काळ हा केवळ पराक्रमाचा नव्हता, तर अपार शिस्त आणि विचारांच्या प्रकाशाचा होता. या लेखातील माहिती विविध ऐतिहासिक संदर्भ, बखरी, आणि रायगड–राजगडसारख्या गडांच्या प्रत्यक्ष पाहणीतून साभार घेतलेली आहे. त्या काळात विज नव्हती, बल्ब नव्हते, परंतु स्वराज्याचा दिवा मात्र अखंड पेटलेला होता. छावा डिजिटल न्यूज…
![]()
रेवदंड्यात गिरणीचा आवाज आणि दिवाळीचा सुवास
छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा, शनिवार– १८ ऑक्टोबर २०२५ दिवाळीचा सण आहे. शहरांत आणि गावांत फराळाचा गंध दरवळू लागला आहे. चकली, लाडू, करंजी, चिवडा या पारंपरिक पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. पण या सगळ्या स्वादामागे एक शांत पण अखंड चालणारा श्रम आहे तो म्हणजे गिरणीचा. रेवदंड्यात गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक गिरण्या पुन्हा चैतन्याने…
![]()
वसुबारस – मायेचा पहिला दिवस
आज दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. सकाळीच गाईच्या गळ्यातली घंटा वाजते, अंगणात शेणानं लिपलं जातं, आणि घरभर एक वेगळीच गंध दरवळते. आज गाईला ओवाळायचं असतं गूळ, चणे, हळद, कुंकू घेऊन सगळे तिच्या भोवती फिरतात. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा शुक्रवार – १७ ऑक्टोबर २०२५ गाय म्हणजे फक्त जनावर नाही, ती घरातली आईच असते. तिच्या…
![]()
जिंदाल विद्यामंदिर साळाव येथे फॅन्सी ड्रेस रॅम्पवॉकमध्ये पालक–पाल्यांचा रंगतदार जल्लोष!
जिंदाल विद्यामंदिर, साळाव येथे आज बालवर्गातील (नर्सरी, एल.के.जी., यू.के.जी.) विद्यार्थ्यांसाठी आकर्षक फॅन्सी ड्रेस रॅम्पवॉक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– साळाव सोमवार – १३ ऑक्टोबर २०२५ या कार्यक्रमाची विशेष थीम “आईसोबत रॅम्पवॉक” अशी होती. या अनोख्या उपक्रमात आई आणि लहानगे यांनी एकत्र रॅम्पवॉक करत विविध गाण्यांवर सुंदर सादरीकरणे केली. या कार्यक्रमात…
![]()
रविवार विशेष 💥 रायगडावर उधारीची वसुली करायला आले इंग्रज — काय केले महाराजांनी?
“स्रोत: Bombay Council Records (British Factory Records, 1660–1663) आणि मराठा शौर्यवृत्तांतांवर आधारित.” सन १६६०. पन्हाळगडावर आदिलशाहीचा सेनानी सिद्दी जोहर यांनी मोठा वेढा घातला होता. चारही बाजूंनी शत्रू, मुसळधार पाऊस, आणि गडावर अन्नधान्य संपत चाललेलं. पण शिवाजी महाराजांसाठी हा फक्त संकटाचा काळ नव्हता हा चातुर्य, शौर्य आणि गनिमी धोरण दाखवण्याचा वेळ होता. छावा डिजिटल न्यूज पोर्टल…
![]()
छावा सादर करीत आहे बालगोपाल रविवारी विशेष कथा गणपतीपासून सुरू झालेल्या प्रेरणादायी मालिकेचा नवा भाग
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा— रविवार — ०५ ऑक्टोबर २०२५ 🐎 छत्रपतींचे सात शूर घोडे – स्वराज्याचे धावते प्राण! कधी ऐकलंय का मुलांनो, एक असा राजा होता जो फक्त सिंहासनावर बसून राज्य करत नव्हता, तर स्वतः घोड्यावर बसून आपल्या मातीसाठी झुंजत होता! तो म्हणजे आपला छत्रपती शिवाजी महाराज! महाराजांसोबत त्यांच्या धाडसी मावळ्यांसारखेच काही…
![]()
खरी जिवंत देवी –रायगडची महाकाली – आचल दलाल
नवरात्रीत पारंपरिक नववा दिवस सिद्धिदात्री पूजेसाठी मानला जातो. पण आपल्या मालिकेत आम्ही हा शेवटचा दिवस ‘महाकाली’ या रूपाशी जोडला आहे कारण समाजातील अन्याय, गुन्हे आणि अंधाराचा संहार करणाऱ्या खऱ्या जिवंत देवीचं प्रतीक ह्याच रूपात स्पष्ट होतं.” महाकालीचीच्या डोळ्यांत ज्वाला असतात, हातात शस्त्रं असतात आणि मनात जनतेसाठी अपार प्रेम असतं. आज रायगडच्या भूमीत ही महाकाली जिवंत…
![]()
भीमाची वाघीण – एकटी भिडली!
सिंहगड लॉ कॉलेजच्या कॅम्पसवर दिव्या शिंदेचा अन्यायाविरुद्ध आवाज छावा डिजिटल न्यूज पोर्टल, पुणे — १ ऑक्टोबर सिंहगड लॉ कॉलेज, अंबेगाव येथे दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. दिव्या शिंदे या विद्यार्थिनीने कॉलेज प्रशासनालाच सरळसरळ प्रश्न विचारले देणगी घेऊन प्रवेश द्यायचा हा शिक्षणाचा बाजार आहे का?” क्षणात संपूर्ण कॅम्पस हलला. अनेकजण गप्प राहिले, पण ही भीमाची…
![]()
मनोकामना पूर्ण करणारं देवस्थान… पण रस्त्याची दुर्दशा कायम!
खडकाळ, उखडलेले व फुटलेले रस्ते; नवरात्रात भाविकांची कुचंबणा छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर रेवदंडा—सोमवार —२९ सप्टेंबर २०२५ चोल येथील प्रसिद्ध व पुरातन शितळा देवी मंदिर हे भाविकांचं मनोकामना पूर्ण करणारं देवस्थान म्हणून ओळखलं जातं. वर्षभर हजारो भाविक येथे नवस फेडण्यासाठी, कळे लावण्यासाठी व मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून दर्शनासाठी येतात. अनेकांना येथे आले की मनोकामना…
![]()

