Category: देश-विदेश
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र लढा!
महासंघाची साताऱ्यात राज्यस्तरीय सभा, बेमुदत आंदोलनाचा इशारा सातारा | २१ जुलै २०२५ राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन वेळोवेळी दुर्लक्ष करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ — (आयटक संलग्न) — यांच्याकडून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार साताऱ्यात घेण्यात आला. येथील बाबासाहेब सोमण सभागृहात पार पडलेल्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या…
![]()
एक जॉब असाही..
तुमचं काम काय? मी एक ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करणारा आहे… या उत्तरात मानवीयतेचा, कर्तव्यबुद्धीचा आणि एका अवघड जबाबदारीचा सारा भार सामावलेला असतो. श्रीमंत घरात राहणारे, उद्योगपती किंवा कामानिमित्त सतत बाहेर असणारे लोक आपल्या घरातील वयोवृद्ध आई-वडिलांसाठी एक व्यक्ती ठेवतात. ती व्यक्ती केवळ ‘नोकरी’ करत नसते… ती जिव्हाळा, कळकळ आणि धीर यांचं काम करत असते. काम…
![]()
संपादकीय (भाग १): समुद्राने हिरावून घेतलेली गटारी — ‘रामदास’ बोटीच्या आठवणींचे ओझे
छावा- संपादकीय दि. १७ जुलै (सचिन मयेकर) १७ जुलै १९४७. देश स्वतंत्रतेच्या उंबरठ्यावर. स्वप्न, आशा, स्वातंत्र्याची चाहूल… आणि त्याच वेळी, कोकणातील शेकडो कुटुंबांवर दुःखाचा काळोख दाटून आला. तो दिवस — गटारी अमावस्या. उत्सवाच्या तयारीत असलेले लोक, मुंबईहून रेवदंड्याकडे निघालेली ‘रामदास’ नावाची मोटरबोट. कोण घरी सण साजरा करायला निघालं होतं, कोण आई-वडिलांना भेटायला, तर कोण नव्या…
![]()
शुभ आगमनानंतर आंतराळवीराची कुटुंबीयांशी भावनिक भेट
छावा – वॉशिंग्टन, अमेरिका दि.१६ जुलै आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) यशस्वी 18 दिवसांच्या मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत. त्यांचे आगमन अमेरिकेत झाल्यानंतर, त्यांची पत्नी कामना आणि चार वर्षांचा मुलगा त्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित होते. या भावनिक भेटीचे काही हृदयस्पर्शी क्षण कॅमेर्यात टिपले गेले असून, सध्या हे फोटो सोशल मीडियावर…
![]()
मानवाची चंद्रावर पहिली पावले: अपोलो ११ मोहिमेचा ऐतिहासिक प्रवास
छावा- संपादकीय दि. १६ जुलै (सचिन मयेकर) लेख – १६ जुलै विशेष दिनानिमित्त १६ जुलै १९६९ हा दिवस केवळ अमेरिकेसाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक ठरला. याच दिवशी नासाच्या ‘अपोलो ११’ या मोहिमेने पृथ्वीवरून चंद्राकडे झेप घेतली. तीन धाडसी अंतराळवीरांनी नील आर्मस्ट्राँग, बज ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स या मोहिमेत भाग घेतला आणि मानवाच्या इतिहासातील एक…
![]()
पूरस्थिती विशेष अहवाल | रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत | प्रशासन सतर्क
छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) दि. १५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पूरपरिस्थिती अहवाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज दिवसभरात १३३६९ मिमी इतका पावसाचा नोंद झाला असून, सरासरी पर्जन्यमान ८५.५६ मिमी इतकं आहे. जोरदार पावसामुळे काही नद्या व पुलांवर पुराचा धोका…
![]()
पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी
छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) शेतीचे आर्थिक जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये भात व नाचणी पिकांचा समावेश असून, शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा संरक्षण मिळणार आहे. योजना वैशिष्ट्ये: 1. सर्वसमावेशक पीक – भात व नाचणी. 2. विमा कंपनी – भारतीय कृषी विमा कंपनी (AIC)….
![]()
शुभांशू शुक्ल भारतातील दुसरे अंतराळवीर
छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) शुभांशू शुक्ल – भारतातील दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल हे भारतीय वायु दलातील अधिकारी असून, राकेश शर्मा (1984) नंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS वर पोहचणारे भारताचे पहिले अंतराळवीर ठरले आहेत . त्यांचा जन्म 1985–86 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला. त्यांनी NDA…
![]()
मरणाच्या दारात… पण मायेने वाचवली!”
छावा- संपादकीय दि. १३ जुलै (सचिन मयेकर) सिंधुताई सपकाळ यांची खरी आणि हृदयात खोलवर घर करणारी गोष्ट आई होणं म्हणजे केवळ मूल जन्माला घालणं नाही, तर कोणत्याही अपरिचित जीवाला आपलंसं करणं, त्याच्या डोळ्यात अश्रू न येऊ देणं, त्याच्या जीवनाला अर्थ देणं — हीच खरी माया, हेच खरं मातृत्व! आणि अशा मातृत्वाचा तेजस्वी, जिवंत आणि प्रेरणादायी…
![]()
राजे, तुम्ही व्हा पुढे… गर्जला बाजी..
छावा, संपादकीय | दि. १४ जुलै(सचिन मयेकर) १३ जुलै १६६०… स्वराज्याच्या इतिहासातील एक काळरात्र. काळजी, कट, आणि कुरघोड्यांनी व्यापलेला तो काळ. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते आणि त्यांच्या पाठोपाठ सिद्दी जोहरची भलीमोठी फौज लागली होती — जवळपास सहा हजार सैनिकांचा गराडा. हा वेढा तोडायचा म्हणजे मृत्यूच्या मुखातून मार्ग काढायचा, आणि तेही फक्त निष्ठेच्या बळावर….
![]()

