अरण्यऋषींच्या सावलीत….. संपादकीय
“अरण्यऋषींच्या सावलीत : निसर्गासह हितगुज साधण्याचा प्रवास“ • छावा, संपादकीय | २२ जून २०२५ निसर्ग प्रेम, संवर्धन आणि साहित्यातील अप्रतिम योगदानामुळे अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली (५ नोव्हेंबर, १९३२ ते १८ जून, २०२५) यांचे नाव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पर्यावरणीय इतिहासात अमर झाले आहे. त्यांच्या निधनाने निसर्गप्रेमी आणि साहित्य क्षेत्राने एक महान मार्गदर्शक गमावला आहे. या वर्षी त्यांना…
![]()

