आपत्ती काळात माध्यमांना सत्य व अचूक माहिती द्यावी
अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या प्रशासनाला सूचना छावा • मुंबई | प्रतिनिधी “आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व सत्य माहिती पोहोचवणे ही अत्यंत गरजेची बाब असून, त्यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहून माध्यमांना सत्य घटनांची माहिती देण्याची जबाबदारी पार पाडावी,” असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्ती…

