रेवदंडा पोलीस ऍक्शन मोडमध्ये • गुन्हेगारी साखळीच्या मुळावर घाव घालण्याची रणनीती
खाकी कारवाईचे स्वरूप बदलणार आचल दलाल यांची ग्वाही रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत रेवदंडा पोलीस ठाणे गेल्या अनेक दिवसांपासून ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. पोलिस प्रशासनाने ‘गुन्हे घडण्याआधीच त्यांना रोखण्याची’ एक नवी रणनीती अंमलात आणली असून, आता खाकी कारवाईचे स्वरूप बदलणार अशी ग्वाही आपल्या कृतीतून आचल दलाल यांनी दिली आहे. रेवदंडा पोलिसांनी…
![]()

