भाग ५ – १५ ऑगस्ट १९४७ : स्वातंत्र्याची पहाट – आनंद, अश्रू आणि नवी सुरुवात
दिनांक : १५ ऑगस्ट २०२५ लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल मध्यरात्रीचा ऐतिहासिक क्षण १४ ऑगस्टच्या रात्रीचा बाराचा ठोका वाजला… आणि भारत स्वतंत्र झाला. संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरू उभे राहिले आणि त्यांचे शब्द इतिहासात कोरले गेले At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to…
![]()

