छावा डिजिटल न्यूज पोर्टलची नवी झेप 

उद्यापासून छावा डिजिटल न्यूज पोर्टलमध्ये आणखी एक नवा बदल दिसणार आहे. आता आपल्या बातम्यांच्या लिंक्ससोबत आकर्षक thumbnail व संदर्भ दिसतील. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल १० सप्टेंबर २०२५ आजची ही लिंक अजून जुन्या स्वरूपात आहे. पण उद्यापासूनच्या सर्व बातम्या तुम्हाला नव्या, आकर्षक पद्धतीने पाहायला मिळतील. आपल्या सर्व वाचकांच्या प्रेम व पाठिंब्यामुळे छावा आणखी प्रभावी…

Loading

Read More

भामटा : पैशांची किंमत आणि सणाचा हृदयस्पर्शी धडा

भामटा एका छोट्या गावी भटकत गेला आणि एका घरात थांबला.घरात गणपती बाप्पा विराजमान झाले होते, पण वातावरण मात्र वेगळंच होतं. डोळ्यांत आनंद नव्हता, तर चिंता, दुःख आणि एक अढळ हुरहूर होती. सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५ खूप खूप वर्षांपूर्वी, भाद्रपद शुद्ध ते कुटुंब नुकत्याच झालेल्या मोठ्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतं—घरात…

Loading

Read More

आईचं मंगल दर्शन – घरच्या गणरायाचा खरा प्रसाद

गणराय घरी विराजमान झाला की प्रत्येक घराचं वातावरण पवित्र होतं. पण त्या मंगलमूर्तीसमोर आपल्या आईचं दर्शन झालं की तो क्षण अधिकच अद्वितीय ठरतो. कारण आई हीच खरी प्रथम देवता… तिच्या ओवाळण्याने, तिच्या प्रार्थनेनेच घराचा गणपती पूर्णत्वाला जातो. सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल २७ ऑगस्ट २०२५ आई गणपतीसमोर उभी राहिली की तिच्या डोळ्यांतील भक्ती, तिच्या हातातील…

Loading

Read More

पर्यूषण पर्व – क्षमायाचनेचा महापर्व

पर्यूषण पर्व हा जैन समाजाचा सर्वात मोठा आणि पवित्र सण आहे. हा सण फक्त आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, तो आत्मशुद्धीचा आणि आत्मपरीक्षणाचा पर्व आहे. पर्यूषणाला क्षमापणा पर्व असेही म्हटले जाते. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २७ ऑगस्ट २५ जैन धर्म शिकवतो की – क्षमाविना साधना अपूर्ण आहे. म्हणूनच या दिवशी प्रत्येक जण आपल्या…

Loading

Read More

पिठोरी अमावस्या – मातृशक्तीचा सन्मान

श्रावण महिन्यातील अमावस्येला ‘पिठोरी अमावस्या’ म्हणतात. हिंदू संस्कृतीत या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. पिठोरी या नावामागे पिठाच्या मातृकांच्या मूर्ती घडवण्याची प्रथा आहे. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-२२ ऑगस्ट २५ स्त्रिया आपल्या लेकरांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि समृद्धीसाठी या दिवशी उपवास करतात, पिठाच्या मातृका घडवून त्यांचे पूजन करतात. म्हणूनच हा दिवस मातृत्वाच्या अखंड शक्तीचा उत्सव मानला…

Loading

Read More

शिवरायांची रणश्री – भाग २ : बालपणातील स्वराज्याची बीजं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक. हा लेख विविध ऐतिहासिक स्रोत आणि उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. शिवनेरीच्या कडेकपारींवर उभं राहून लहानग्या शिवबाने बालपणीच पाहिलं होतं  गावांची दुर्दशा, शेतकऱ्यांची हतबलता आणि जनतेवर होणारे अत्याचार. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २० ऑगस्ट २५ जिजाऊंच्या कुशीत ऐकलेल्या रामायण-महाभारताच्या कथा त्याच्या डोळ्यांतून…

Loading

Read More

भारतरत्न राजीव गांधी — आधुनिक भारताचे शिल्पकार, जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 

आज, २० ऑगस्ट, हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्मरणाचा. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल १९४४ मध्ये मुंबई येथे जन्मलेले राजीवजी अल्पायुष्यातच भारताला आधुनिकतेकडे नेणारा मजबूत पाया घालून गेले. फक्त ४० व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारून राजीव गांधींनी भारताच्या नव्या पिढीला दिशा दिली. त्यांनी संगणकयुग, दूरसंचार, आणि शिक्षण सुधारणा यामधून तरुणाईला…

Loading

Read More

शिवरायांची रणश्री – भाग १ : गुलामगिरीच्या अंधारातून तेजाचा उदय.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक. हा लेख ऐतिहासिक संदर्भ आणि उपलब्ध माहितीवर आधारित असून, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल सतराव्या शतकाच्या सुरुवातीला हिंदुस्थानाचा नकाशा रक्ताने भिजलेला होता. उत्तर दिशेला मुघलांची लोखंडी बेडी, दक्षिणेत आदिलशाही-निजामशाहीची सत्ता सगळीकडे फक्त अन्याय, लूटमार, धर्मांतर आणि गुलामगिरीचे भयावह सावट. शेतकरी कराच्या ओझ्याखाली…

Loading

Read More

भाग ३ – १३ ऑगस्ट १९४७ : अंतिम तयारी – रोषणाईच्या प्रकाशात दडलेली काळोखी रात्र

दिनांक : १३ ऑगस्ट २०२५  लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल दिल्लीची रोषणाई, पण सीमारेषेचं गूढ १३ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्य फक्त दोन दिवसांवर आलं होतं. दिल्लीचे रस्ते तिरंग्यांच्या ओळींनी सजले होते, दुकानांत देशभक्तीच्या बॅजेस आणि कागदी झेंडे विक्रीसाठी मांडले होते. सरकारी इमारतींना रोषणाई लावण्याचं काम दिवसरात्र सुरू होतं. पण या उजेडामागे एक काळं…

Loading

Read More

भाग २ – १२ ऑगस्ट १९४७ : रक्ताची चाहूल

 दिनांक : १२ ऑगस्ट २०२५  लेखक : सचिन मयेकर छावा न्यूज पोर्टल स्वातंत्र्याचा ऐतिहासिक क्षण आता फक्त तीन दिवसांवर आला होता. दिल्लीतील लाल किल्ला, संसद भवन आणि सरकारी इमारतींना रोषणाई लावण्याची तयारी सुरू होती. गल्लीबोळांत झेंडे रंगवणारे कारागीर, वायसरॉय हाऊसपासून ते काँग्रेसच्या बैठकीपर्यंत सर्वत्र उत्साहाचे वातावरण… पण हा उत्साह देशाच्या सर्व भागात सारखा नव्हता. पंजाब…

Loading

Read More