Category: महाराष्ट्र
मुंबई मनपा निवडणूक की नवे समीकरण…?
• उबाठा गटाचे भाजपवर फोडाफोडीचा आरोप • मनसेच्या रणनीतीकडे लक्ष • छावा • मुंबई, दि. १२ जून • प्रतिनिधी मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नुकतीच झालेली गुप्त बैठक सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे. ही बैठक जवळपास एक…
![]()
विद्यार्थी प्रवेशोत्सव : संपादकीय
“शाळा उघडली… पण शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली का?” • छावा, संपादकीय | १२ जून २०२५ १६ जूनला शाळांचे दरवाजे उघडणार आहेत, रंगीत तोरणांनी सजवलेले प्रवेशद्वार, फुगे, रांगोळ्या, प्रभातफेरी, आणि विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत. वर्षानुवर्षे सरावलेल्या या पारंपरिक उत्सवामध्ये यंदाही शासकीय योजनांची यथाशक्ती अंमलबजावणी होणार, आणि जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून ‘शाळाबाह्य एकही बालक नको’ हा निर्धार…
![]()
भडगावमध्ये नव्या राजकीय पर्वाची नांदी
• उबाठा गटाच्या समीकरणांना सुरुंग • स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी निष्ठावानांच्या हाती शिवबंधन • छावा • जळगाव, दि. ११ जून • प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या वेगाने बदलते चित्र पाहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पार्श्वभूमी आणि २०२४ नंतरच्या विधानसभेच्या संभाव्य राजकीय फेरफटक्याच्या पार्श्वभूमीवर, विविध भागांतील नेत्यांचा पक्षांतराचा ओघ अधिकच गती घेताना दिसत आहे….
मराठी पाऊल पडते पुढे……
राजधानीत महाराष्ट्राची ओळख घडवणाऱ्या माहिती केंद्राचा निवासी आयुक्तांकडून गौरव • छावा • नवी दिल्ली, दि. ११ जून • वृत्तसंस्था गेल्या ६५ वर्षांपासून राजधानी दिल्लीत महाराष्ट्राची सकारात्मक व सर्वांगीण प्रतिमा साकारण्यात महाराष्ट्र माहिती केंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांनी सद्भावना भेटीदरम्यान केंद्राच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती घेतली आणि मराठी…
![]()
रायगड जिल्ह्यासाठी हवामान इशारा
• छावा • अलिबाग, दि. ११ जून • प्रतिनिधी भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात येत्या काही दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार विभागाने खालीलप्रमाणे हवामान इशारे जारी केले आहेत: 🔹 १२ व १३ जून २०२५ (गुरुवार व शुक्रवार) – यलो अलर्ट (Watch – Be Aware) या दिवशी नागरिकांनी हवामान बदलांची नियमित माहिती घेत…
अमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचा पुढाकार
• जिल्हास्तरीय एनकॉर्ड समितीची बैठक संपन्न • विविध विभागांना निर्देश • छावा • सांगली, दि. १० • वृत्तसंस्था जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच्या (२६ जून) पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अंमली पदार्थ विरोधी जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी काकडे…
धोरण निर्मितीत जनतेचा सहभाग अनिवार्य
• महाराष्ट्र शासनाचा पुढाकार • नागरिकांना १५ जूनपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन • छावा • अलिबाग, दि. ११ जून • विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने ‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ या दीर्घकालीन विशेष उपक्रमांतर्गत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लघु, मध्यम व दीर्घ कालावधीसाठी कार्यपद्धती ठरवण्यासाठी धोरण तयार करण्याचे नियोजन केले आहे. या धोरणनिर्मितीमध्ये जनसामान्यांचा सक्रिय सहभाग असावा, या उद्देशाने…
मुम्ब्रा दुर्घटना : संपादकीय
मुम्ब्रा दुर्घटना : जीवनदायिनीचे मृत्यूदान छावा • संपादकीय | दि. ११ जून २०२५ ९ जून २०२५ रोजी सकाळी मुम्ब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान घडलेला लोकल रेल्वे अपघात केवळ एक दुर्दैवी घटना नव्हती, तर तो भारतातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर एक गंभीर सवाल उपस्थित करणारा टप्पा ठरला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर अनेकजण…
![]()
१५वे विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन
२२ वर्षांनंतर पुन्हा एकदा साताऱ्याला यजमान क्रांतिसिंह नाना पाटील तथा प्रतिसरकारला समर्पण छावा • सातारा, दि.१० जून • प्रतिनिधी महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या विद्रोही साहित्य-संस्कृती चळवळीचे १५वे राज्यस्तरीय संमेलन यंदा सातारा येथे होणार आहे. संमेलनाची माहिती अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव आणि सचिव डॉ. जालिंदर घिगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. यातील विशेष…
मोठी बातमी! मनोज जरांगेंचा बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा, राज्य सरकारवर दबाव वाढला
छावा • मुंबई, दि. १० जून • विशेष प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी लढाद देणारे मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जरांगे बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्याकडून सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले जात आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला यांच्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन ते…
![]()

