मानवाची चंद्रावर पहिली पावले: अपोलो ११ मोहिमेचा ऐतिहासिक प्रवास

छावा- संपादकीय दि. १६ जुलै (सचिन मयेकर) लेख – १६ जुलै विशेष दिनानिमित्त १६ जुलै १९६९ हा दिवस केवळ अमेरिकेसाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक ठरला. याच दिवशी नासाच्या ‘अपोलो ११’ या मोहिमेने पृथ्वीवरून चंद्राकडे झेप घेतली. तीन धाडसी अंतराळवीरांनी नील आर्मस्ट्राँग, बज ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स या मोहिमेत भाग घेतला आणि मानवाच्या इतिहासातील एक…

Loading

Read More

पूरस्थिती विशेष अहवाल | रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत | प्रशासन सतर्क

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) दि. १५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पूरपरिस्थिती अहवाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज दिवसभरात १३३६९ मिमी इतका पावसाचा नोंद झाला असून, सरासरी पर्जन्यमान ८५.५६ मिमी इतकं आहे. जोरदार पावसामुळे काही नद्या व पुलांवर पुराचा धोका…

Loading

Read More

पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) शेतीचे आर्थिक जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये भात व नाचणी पिकांचा समावेश असून, शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा संरक्षण मिळणार आहे. योजना वैशिष्ट्ये: 1. सर्वसमावेशक पीक – भात व नाचणी. 2. विमा कंपनी – भारतीय कृषी विमा कंपनी (AIC)….

Loading

Read More

शुभांशू शुक्ल भारतातील दुसरे अंतराळवीर

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) शुभांशू शुक्ल – भारतातील दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल हे भारतीय वायु दलातील अधिकारी असून, राकेश शर्मा (1984) नंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS वर पोहचणारे भारताचे पहिले अंतराळवीर ठरले आहेत . त्यांचा जन्म 1985–86 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला. त्यांनी NDA…

Loading

Read More

मरणाच्या दारात… पण मायेने वाचवली!”

छावा- संपादकीय दि. १३ जुलै (सचिन मयेकर) सिंधुताई सपकाळ यांची खरी आणि हृदयात खोलवर घर करणारी गोष्ट आई होणं म्हणजे केवळ मूल जन्माला घालणं नाही, तर कोणत्याही अपरिचित जीवाला आपलंसं करणं, त्याच्या डोळ्यात अश्रू न येऊ देणं, त्याच्या जीवनाला अर्थ देणं — हीच खरी माया, हेच खरं मातृत्व! आणि अशा मातृत्वाचा तेजस्वी, जिवंत आणि प्रेरणादायी…

Loading

Read More

राजे, तुम्ही व्हा पुढे… गर्जला बाजी..

छावा, संपादकीय | दि. १४ जुलै(सचिन मयेकर) १३ जुलै १६६०… स्वराज्याच्या इतिहासातील एक काळरात्र. काळजी, कट, आणि कुरघोड्यांनी व्यापलेला तो काळ. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले होते आणि त्यांच्या पाठोपाठ सिद्दी जोहरची भलीमोठी फौज लागली होती — जवळपास सहा हजार सैनिकांचा गराडा. हा वेढा तोडायचा म्हणजे मृत्यूच्या मुखातून मार्ग काढायचा, आणि तेही फक्त निष्ठेच्या बळावर….

Loading

Read More

मंगळावर जाणारी मुलगी – पृथ्वीवरील नात्यांचा निरोप!”

छावा- संपादकीय दि. १३ जुलै (सचिन मयेकर) जगात काही माणसं जन्मतःच एका अद्वितीय ध्येयासाठी घडवलेली असतात. त्यांच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लाभलेलं असतं – असाच एक अपवादात्मक प्रवास आहे Alisa Carsen या अमेरिकन मुलीचा. ती फक्त तीन वर्षांची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला सांगितलं, “तू मोठी झाल्यावर मंगळ ग्रहावर जाणार आहेस!” ही एक सामान्य गोष्ट…

Loading

Read More

संपादकीय: अभिमानाचे दुर्गवैभव – युनेस्को जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश

छावा, संपादकीय | दि. १३ जुलै (सचिन मयेकर – रेवदंडा) जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र! शिवछत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेले १२ शिवकालीन किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत, ही बाब केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी गौरवाची आणि अभिमानाची आहे. ‘Maratha Military Landscape of India’ या योजनेअंतर्गत युनेस्कोने या किल्ल्यांना जागतिक…

Loading

Read More

संपादकीय – समुद्रातून घातपाताचा कट? – रायगड पोलिसांचा दक्षतेचा विजय”

  छावा, संपादकीय | दि. १२ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) रेवदंडा किनाऱ्यावर अलीकडेच सापडलेली ‘पाकिस्तानची बोट’ ही केवळ चुकून भरकटलेली नौका नव्हती. तिच्यावर आढळलेली GPS मशीन, सिग्नल उपकरणं आणि सागरी वाटचालीसाठी वापरली जाणारी यंत्रणा पाहता, हे स्पष्ट होते की ही बोट माहिती संकलन, संभाव्य घातपात किंवा सागरी टेहळणी यासाठी वापरण्यात येत होती. भारताच्या सागरी सुरक्षेला हे एक…

Loading

Read More

संपादकीय: ‘हनी ट्रॅप’ सायबर काळातील नवा धोका

छावा, संपादकीय | दि. १२ जुलै(सचिन मयेकर-रेवदंडा) विकसित होणाऱ्या डिजिटल युगात तंत्रज्ञान जितकं आपलं जीवन सुलभ करतंय, तितकंच ते आपल्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतंय. सोशल मीडियावरील वाढती आगंतुक मैत्री आणि ओळखीचे आभासी जाळं यामुळे “हनी ट्रॅप” सारख्या गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. देशात दरवर्षी दोन लाखांहून अधिक नागरिक याच सायबर जाळ्यात अडकत असून, त्यांचे मानसिक,…

Loading

Read More