
तृतीयपंथीय हक्कांसाठी राज्य शासन कटिबद्ध
संरक्षण व कल्याण मंडळाला दिले सक्रिय रूप • छावा • मुंबई, दि. १२ जून • वृत्तसंस्था तृतीयपंथीयांच्या हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असून, या समुदायाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी “महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ” स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या सदस्यांना बैठका आणि प्रवासासाठी मानधन देण्यात येईल, अशी माहिती सामाजिक…