Category: महाराष्ट्र
शिवरायांची रणश्री – भाग २ : बालपणातील स्वराज्याची बीजं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक. हा लेख विविध ऐतिहासिक स्रोत आणि उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. शिवनेरीच्या कडेकपारींवर उभं राहून लहानग्या शिवबाने बालपणीच पाहिलं होतं गावांची दुर्दशा, शेतकऱ्यांची हतबलता आणि जनतेवर होणारे अत्याचार. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल २० ऑगस्ट २५ जिजाऊंच्या कुशीत ऐकलेल्या रामायण-महाभारताच्या कथा त्याच्या डोळ्यांतून…
![]()
विटीदांडू – हरवलेला खेळ, जपलेल्या आठवणी
उन्हाच्या तडाख्यात रस्त्यावरच्या धुळीत घोळणारी मुलं… हातात लांबट डंडा, जमिनीवर छोटासा गिल्ला आणि एक… दोन… तीन! अशी आरोळी ठोकली की खेळ सुरू व्हायचा. हा होता आपला गावोगावचा, पिढ्यानपिढ्या चालत आलेला विटीदांडू. सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल दि. २० ऑगस्ट २५ लहानसा डंडा हवेत उडवून मोठ्या डंड्याने मारण्याचा तो क्षण म्हणजे…
![]()
संपादकीय – मिठेखार दरड दुर्घटना
मिठेखार दरड दुर्घटना शासनाच्या निष्काळजीपणाने गाडलं विठाबाईंचं आयुष्य. लेखक : सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल दिनांक – १९ ऑगस्ट २०२५ रायगड जिल्ह्यावर मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. रेड अलर्टच्या छायेतच आज सकाळी मुरूड तालुक्यातील मिठेखार गावात डोंगर घसरून वृद्ध महिला विठाबाई मोतिराम गायकर (वय ७५) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना केवळ एका कुटुंबावर…
![]()
थेरोंडा आगलेचीवाडीतील युवकांनी दिले कासवांना जीवदान.
थेरोंडा आगळेचीवाडी बधाऱ्याजवळ आज दुपारी १२ वाजता स्थानिक युवक समुद्रावर फेरफटका मारायला गेले असता, समुद्रकिनारी खाडीलगत टाकलेल्या जाळ्यांमध्ये चक्क दोन मोठे कासव अडकलेले आढळले. सचिन मयेकर- छावा – थेरोंडा- १९ ऑगस्ट २०२५ या घटनेची माहिती मिळताच सचिन बळी, सुशांत बळी, कुलदीप बळी, संजय जावसेन, महेश हाडके आणि सुधाकर हाडके या सहा युवकांनी तत्काळ धाव घेतली….
![]()
रायगडमध्ये रेड अलर्टचा तडाखा – रेवदंड्यात जुन्या घराचा भाग कोसळला!
अतिवृष्टीमुळे आगर आळीतील मंगेश विश्वनाथ लाड यांच्या घराला मोठं नुकसान जीवितहानी टळली सचिन मयेकर, छावा – रेवदंडा | १९ ऑगस्ट २०२५ रयगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेला रेड अलर्ट लागू आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नद्या-नाले ओसंडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीचा फटका रेवदंडा शहरालाही बसला आहे. रेवदंडा…
![]()
आता पुरे! खड्ड्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले नागरिक!
साळाव–तळेखार महामार्गाच्या दुर्दशेविरोधात मुसळधार पावसात उग्र रास्तारोको, प्रशासन व कंत्राटदाराला जाहीर इशारा छावा – साळाव- सचिन मयेकर साळाव–तळेखार महामार्गाची गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली दुर्दशा, खड्डे, चिखल, अपघात आणि प्रवाशांचे हाल यामुळे अखेर नागरिकांचा संयम सुटला. आज मुसळधार पावसाची पर्वा न करता संतप्त नागरिकांनी साळाव येथे उग्र रास्तारोको छेडत प्रशासन व कंत्राटदाराविरोधात जाहीर आक्रोश केला….
![]()
गातो नेहमी… दिसतो क्वचित! पावसात समोर आला सोनेरी कोकीळ
रेवदंडा | १८ ऑगस्ट २०२५ छावा – रेवदंडा – सचिन मयेकर पावसाच्या सरींमध्ये आज रेवदंड्यातील शाळेच्या आवारात एक आगळावेगळा प्रसंग घडला. नेहमी केवळ गोड आवाजाने आपली उपस्थिती जाणवून देणारा कोकीळ पक्षी प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसला. विशेष म्हणजे, दर्शन झाले ते सोनेरी कोकीळाचे. अंगावर तपकिरी-राखाडी ठिपके, पांढुरक्या रेषा आणि सोनेरी छटा असलेला हा पक्षी निसर्गाला वेगळीच शोभा…
![]()
स्वच्छतेचा संन्यासी – सुरेंद्र गोंधळी यांचं नि:स्वार्थ कार्य.
छावा -मराठी- सचिन मयेकर – रेवदंडा दि. १८/०८/२०२५ रेवदंडा हे केवळ समुद्रकिनारा, किल्ला किंवा इतिहासापुरतं मर्यादित गाव नाही. इथं अजून एक गोष्ट आहे – माणुसकीचं मंदिर! आणि त्या मंदिरात नतमस्तक राहून, कोणतीही अपेक्षा न ठेवता, आपली सेवा देणारे – सुरेंद्र गोंधळी! कोणत्याही राजकीय पदावर नाहीत, कोणत्याही संस्थेचे पदाधिकारी नाहीत, पण गावातील अनेकांना त्यांच्या कार्यामुळे ते…
![]()
अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची दैनावस्था – जनता त्रस्त
१८ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल पोयनाड, पेझारी, बेलकडे–पाल्हे बायपास, कुरूळचें जवळील रस्ता, चौल नाक्यावरील रस्ता आणि नागाव–रेवदंडा मार्गावर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी खड्ड्यांचा कहर! बेलकडे–पाल्हे बायपास, कुरूळचें जवळील रस्ता, चौल नाक्यावरील रस्ता आणि नागाव–रेवदंडा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य जनता संतप्त: “अपना काम बनता, भाड में जाये जनता अशा कडक प्रतिक्रिया जनतेने दिल्या आहेत….
![]()
अलिबाग कोळीवाड्यात ६५ वर्षांची परंपरा कायम – २७ फूट मल्लखांब सज्ज, २६ नंबरच्या गोविंदाने ६:५४ वाजता दहीहंडी फोडत जल्लोष, पत्रकार सचिन मयेकरांचा गौरव”
दिनांक : १६ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल-अलिबाग अलिबाग कोळीवाड्यातील थरारक मल्लखांब दहीहंडी उत्सव अलिबाग शहरातील महादेव कोळी समाजतर्फे आयोजित पारंपरिक मल्लखांब दहीहंडी उत्सव यंदाही प्रचंड जल्लोषात साजरा करण्यात आला. तब्बल ६५ वर्षांची परंपरा असलेला हा अद्वितीय उत्सव आज अलिबागच्या जुने मच्छी मार्केट कोळीवाडा येथे रंगला. परंपरेला मान सुमारे ६६ गोविंदा या…
![]()

