अवकाळी ते अखंड पावसाचा विक्रमी लहरी हंगाम..

मेपासून सुरु, सप्टेंबरपर्यंत अखंड बरसतोय पाऊस सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०८ सप्टेंबर २०२५ सह्याद्रीच्या कड्या-कपारीत, कोकणाच्या सागरी वाऱ्यांत आणि शहरांच्या गजबजाटात… या वर्षी पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. नेहमीप्रमाणे जूनमध्ये हजेरी लावण्याऐवजी या वर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने सुरुवात केली. विशेष म्हणजे, आज दिनांक ८ सप्टेंबर असूनही अनेक ठिकाणी मुसळधार सरी कोसळत…

Loading

Read More

अन कोळी बांधवांनी समुद्राच्या पाण्यात अडकलेल्या राजाला धरून ठेवले 

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यातही लालबागचा राजा हा प्रत्येक मुंबईकराच्या हृदयात विराजमान झालेला बाप्पा. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, “लालबागचा राजा आता अंबानी आणि गुजरात्यांचा राजा होत चाललाय”, अशी जोरदार टीका सुरू झाली आहे. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०८ सप्टेंबर २०२५ गिरगाव चौपाटीवर समुद्राच्या लाटांमध्ये लालबागचा राजा अडकला…

Loading

Read More

लालबागचा राजा : बाप्पा VIP लोकांसाठीचा? की कोळी बांधव सर्वसामान्यांचा

मुंबईतला गणेशोत्सव म्हटला की “लालबागचा राजा” हा भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू! लाखो भक्त रांगेत उभे राहून तासन् तास थांबतात, फक्त बाप्पाचे एक दर्शन घ्यायला. पण दरवर्षी उठणारा तोच सवाल — “बाप्पा खरोखर सर्वांचा आहे का? की फक्त VIP चाच?” मंडळाच्या स्थापनेचा पाया 1934 मध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झाले. त्या वेळी कोळी बांधव +…

Loading

Read More

चंद्रग्रहण : शास्त्र, श्रद्धा आणि अंधश्रद्धा

छावा वाचकांसाठी खास सूचना चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक घटना आहे. त्याला घाबरण्याचे काही कारण नाही. आपण श्रद्धेने पूजा करू शकता, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. आजचा लालसर चंद्र हा निसर्गाचा अद्भुत खेळ आहे नक्की अनुभव घ्या. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०७ सप्टेंबर २०२५ आज रात्रीचा चंद्रग्रहण विशेष आहे. भारतासह जगभरात हे खग्रास चंद्रग्रहण दिसणार…

Loading

Read More

रविवार विशेष _विशाळगड गाठला – सिद्धीचा स्वप्नभंग

सन १६६०. पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. सिद्धी जोहराच्या फौजेनं गडाला कडेकोट वेढा घातला होता. रसद संपली, मावळे उपाशी, मुसळधार पावसाचा कडकडाट. सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल ०७ सप्टेंबर २०२५ पन्हाळा हा दक्षिण महाराष्ट्र–कर्नाटक मार्गावर नियंत्रण ठेवणारा महत्वाचा किल्ला. महाराज इथे आले कारण स्वराज्याचा डावपेच इथून मजबूत होत होता. पण वेढा कडवट झाला….

Loading

Read More

हरवलेला वॉलेट… पण गावकऱ्यांच्या प्रामाणिकपणाने सुरक्षित परत

गावकऱ्यांच्या प्रामाणिक कृतीमुळे हरवलेला वॉलेट सुरक्षित परत मिळाला; यात महत्त्वाची कागदपत्रं आणि प्रेस कार्ड्स असल्यामुळे मिळाला  दिलासा. रेवदंडा प्रतिनिधी | ७ सप्टेंबर २०२५ आज सकाळी घडलेली एक घटना रेवदंडा गावात प्रामाणिकतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण ठरली आहे. पत्रकार सचिन  मधुकर मयेकर सकाळी आपल्या टू-व्हिलरवरून नारायण आळी मार्गे जात असताना त्यांच्या खिशातून वॉलेट खाली पडला….

Loading

Read More

भक्तांच्या अंतःकरणातून हाक बाप्पा, पुढल्या वर्षी लवकर या

अनंत चतुर्दशी :  बाप्पाला भावपूर्ण निरोप : येणं आनंदाचं, जाणं आशीर्वादाचं सचिन मयेकर – छावा डिजिटल न्यूज पोर्टल ०६ सप्टेंबर २५ गणेशोत्सवाच्या दहा दिवसांनंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गेल्या दहा दिवसांमध्ये रेवदंडा बाजारपेठेत गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची  सजावटीच्या वस्तू, फुले, नैवेद्य, पूजासाहित्य मोठी खरेदी झाली. याशिवाय फळभाज्यांसाठी देखील नागरिकांची गर्दी पाहायला…

Loading

Read More

तुरुंगातून बाहेर आले मुंबईचे “डॅडी” अरुण गवळी.

१७ वर्षांचा तुरुंगवास संपून सुप्रीम कोर्टाने दिला दिलासा मुंबईच्या अंडरवर्ल्डपासून ते विधानसभेच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाव – अरुण गवळी. कधी डॉन, तर कधी “डॅडी” म्हणून ओळखले जाणारे गवळी आता जवळपास १७ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. सचिन मयेकर,‘छावा’ मुंबई ४…

Loading

Read More

हुजूर… मराठे आले!

मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणातून मराठ्यांचा हक्काचा लढा आणि न्यायालय-सरकारची भूमिका सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल -१ सप्टेंबर -मुंबई २०२५ आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाने महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे दिले आहेत. मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे, हीच त्यांची ठाम मागणी असून हा लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. जरांगे पाटलांच्या…

Loading

Read More

ज्येष्ठा गौरी आगमन : माहेरवाशीणीच्या आगमनाने घराघरांत आनंद

गणेशोत्सवाच्या मंगल वातावरणात आज घराघरांत ज्येष्ठा गौरीचे आगमन झाले. गणरायाची जननी आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गौरींचं स्वागत भक्तांनी उत्साह, भक्तिभाव आणि पारंपरिक पद्धतीनं केलं. सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३१ ऑगस्ट २०२५ गौरी पूजनाची परंपरा महाराष्ट्रात शतकानुशतकं जोपासली जाते. “माहेरवाशीण घरी आल्यावर घरात सुख-समृद्धी नांदते” या श्रद्धेने गौरींचे आगमन आजही आनंदोत्सव मानलं जातं. आज आवाहन झाल्यानंतर…

Loading

Read More