संपादकीय- अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या गुरूंच्या चरणी नतमस्तक ..व्यास पौर्णिमेच्या निमित्ताने गुरूप्रती कृतज्ञतेचा भाव

छावा, संपादकीय | दि. १० जुलै(सचिन मयेकर) भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या परंपरेचा गौरव करणारा दिवस म्हणजे व्यास पौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. यालाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी महर्षी वेदव्यासांचा जन्म झाल्याचे मानले जाते, म्हणून त्यांना वंदन करण्याचा आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा विशेष…

Loading

Read More

रेवदंडा पारनाका येथे भरधाव नेक्सॉनची धडक – दोन गाड्यांचे मोठे नुकसान

छावा रेवदंडा | ९ जुलै २०२५ (सचिन मयेकर) मुरुडहून अलिबागच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली नेक्सॉन (MH06-CD-8879) ही चारचाकी गाडी चालकाचा ताबा सुटल्यामुळे थेट रेवदंडा पारनाका येथील नागावकर यांच्या घराखाली असलेल्या भाजी मंडईवर जाऊन आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की गाडी मागच्या बाजूने जोरात ग्रामपंचायतीचे दिशेने जाऊन दुकान गाळ्यावर आदळली.या अपघातात ग्रामपंचायतीच्या झेंडावंदनासाठी लावलेले लोखंडी पाईप…

Loading

Read More

रेवदंडाजवळ कोर्लई समुद्रात दिसली संशयित बोट; पाकिस्तानी खूण आढळल्याची चर्चा, संपूर्ण यंत्रणा सतर्क

छावा रेवदंडा | ७ जुलै २०२५ (सचिन मयेकर) रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथून तीन नॉटीकल मैल अंतरावर कोर्लई समुद्रात एक संशयित बोट दिसून आली आहे. ही बोट पाकिस्तानी असल्याचा प्राथमिक संशय सुरक्षायंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सदर बोटीवर पाकिस्तानशी संबंधित खूण आढळल्याची चर्चा असून, यामुळे रेवदंडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना…

Loading

Read More

संपादकीय – किल्ल्यांवर कोरू नका नाव, मनात कोरा शिवरायांचा गौरव

छावा, संपादकीय | दि. ०७ जुलै(सचिन मयेकर) छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक युगपुरुष नव्हते, तर मूल्यांची उंची सांगणारा एक आदर्श होते. त्यांनी असंख्य किल्ले बांधले, शत्रूंपासून जिंकले आणि ते व्यवस्थित सांभाळले. पण या साऱ्या पराक्रमात एक बाब प्रकर्षाने दिसून येते त्यांनी कधीही स्वतःचे नाव कोणत्याही किल्ल्याला दिले नाही. हेच त्यांच्या विनयशीलतेचं, कार्यमूल्यांचं आणि लोकहितदृष्टीचं…

Loading

Read More

राज्यव्यापी संपाची हाक: रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनांचा मोर्चा तहसिल कार्यालयावर

छावा दि.०६ जून अलिबाग (सचिन मयेकर) राज्य शासनाकडून ग्रामपंचायत कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर संतप्त कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरायचं ठरवलं आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी कार्यकारिणी, तालुकास्तरावरील पदाधिकारी आणि सदस्यांनी एकत्र येत बुधवार, दिनांक ९ जुलै २०२५ रोजी तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला आहे. या…

Loading

Read More

आषाढी एकादशी निमित्त अलिबागमध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरात धार्मिक उत्सव; पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

छावा दि.०६ जून अलिबाग (सचिन मयेकर) आषाढी एकादशीच्या निमित्ताने अलिबाग येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. संध्याकाळी मंदिरातून श्री विठ्ठल रखुमाई यांची पालखी शहरातून मिरवणुकीने काढण्यात आली. टाळ, मृदंग, भजन आणि गजरात पारंपरिक पद्धतीने झालेला…

Loading

Read More

जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने कार्यवाही करा

• राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर • जिल्हा प्रशासनाला अलर्ट मोडवर काम करण्याचा आदेश • छावा, दिनांक २६ जून • अलिबाग, विशेष प्रतिनिधी “राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्या तरी जनतेपर्यंत त्या तातडीने पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर कार्य करावे,” असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा…

Loading

Read More

लोकशाहीचे आधारस्तंभ…… संपादकीय

लोकशाहीचे आधारस्तंभ : राजश्री शाहू महाराज आज आपण राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करत आहोत – एक असा युगपुरुष ज्यांनी केवळ एका संस्थानाचे राजे म्हणून नव्हे, तर एक पुरोगामी समाजसुधारक, लोकशाही मूल्यांचा खरा आधारस्तंभ म्हणून आपल्या विचारांनी आणि कृतीने भारतीय समाजाच्या भवितव्यास आकार दिला. अशा महान व्यक्तिमत्त्वाच्या कृतिउक्तीच्या प्रकाशात आजच्या समाजाचा आढावा घेऊया. •…

Loading

Read More

राज्याची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल

• छावा, दि. २६ जून • मुंबई, प्रतिनिधी राज्यात कुपोषणमुक्तीसाठी विविध विभाग आणि यंत्रणांनी एकत्रितपणे राबवलेल्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, गेल्या दोन वर्षांत कुपोषित बालकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. अतितीव्र कुपोषण असलेल्या बालकांचे प्रमाण २०२३ मध्ये १.९३ टक्के होते, जे २०२५ मध्ये घटून ०.६१ टक्क्यांपर्यंत आले आहे. मध्यम कुपोषणाचे प्रमाणही ५.०९ टक्क्यांवरून ३.११ टक्क्यांवर…

Read More

आणीबाणीची पन्नास वर्षे…

• रायगड जिल्ह्यात संविधान हत्या दिवसानिमित्त छायाचित्र प्रदर्शन • लोकतंत्र सेनानींना मुख्यमंत्री स्वाक्षरीचे सन्मानपत्र प्रदान • छावा, दि. २६ जून • अलिबाग, प्रतिनिधी भारतातील आणीबाणीच्या ५० वर्षांच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार ‘संविधान हत्या दिवस २०२५’ निमित्त रायगड जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या…

Read More