संपादकीय भाग २ “मी पाहिलं, मी जगलो… आणि अनेक हरवले” — ‘रामदास’ बोटीतून परतलेल्या डोळ्यांनी सांगितलेली सत्यकथा
छावा- संपादकीय दि. १८ जुलै (सचिन मयेकर) १७ जुलै १९४७. स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी, समुद्राने स्वातंत्र्य हिरावून घेतलं — शेकडो जिवांचं. ‘रामदास’ नावाची बोट सकाळी ६.३० वाजता मुंबईहून रेवसच्या दिशेने निघाली. प्रवाशांमध्ये उत्साह होता – गटारीचा सण, कोकणची ओढ, कुणी नवविवाहित, कुणी घरी जाणारे विद्यार्थी, कुणी आप्तांची भेट घेणारे. पण कुणालाही माहित नव्हतं की, ही…
![]()

