Chhava News

संपादकीय भाग २ “मी पाहिलं, मी जगलो… आणि अनेक हरवले” — ‘रामदास’ बोटीतून परतलेल्या डोळ्यांनी सांगितलेली सत्यकथा

छावा- संपादकीय दि. १८ जुलै (सचिन मयेकर) १७ जुलै १९४७. स्वातंत्र्याच्या काही दिवस आधी, समुद्राने स्वातंत्र्य हिरावून घेतलं — शेकडो जिवांचं. ‘रामदास’ नावाची बोट सकाळी ६.३० वाजता मुंबईहून रेवसच्या दिशेने निघाली. प्रवाशांमध्ये उत्साह होता – गटारीचा सण, कोकणची ओढ, कुणी नवविवाहित, कुणी घरी जाणारे विद्यार्थी, कुणी आप्तांची भेट घेणारे. पण कुणालाही माहित नव्हतं की, ही…

Loading

Read More

संपादकीय (भाग १): समुद्राने हिरावून घेतलेली गटारी — ‘रामदास’ बोटीच्या आठवणींचे ओझे

छावा- संपादकीय दि. १७ जुलै (सचिन मयेकर) १७ जुलै १९४७. देश स्वतंत्रतेच्या उंबरठ्यावर. स्वप्न, आशा, स्वातंत्र्याची चाहूल… आणि त्याच वेळी, कोकणातील शेकडो कुटुंबांवर दुःखाचा काळोख दाटून आला. तो दिवस — गटारी अमावस्या. उत्सवाच्या तयारीत असलेले लोक, मुंबईहून रेवदंड्याकडे निघालेली ‘रामदास’ नावाची मोटरबोट. कोण घरी सण साजरा करायला निघालं होतं, कोण आई-वडिलांना भेटायला, तर कोण नव्या…

Loading

Read More

शुभ आगमनानंतर आंतराळवीराची कुटुंबीयांशी भावनिक भेट

छावा – वॉशिंग्टन, अमेरिका  दि.१६ जुलै  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील (ISS) यशस्वी 18 दिवसांच्या मोहिमेनंतर भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत. त्यांचे आगमन अमेरिकेत झाल्यानंतर, त्यांची पत्नी कामना आणि चार वर्षांचा मुलगा त्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित होते. या भावनिक भेटीचे काही हृदयस्पर्शी क्षण कॅमेर्‍यात टिपले गेले असून, सध्या हे फोटो सोशल मीडियावर…

Loading

Read More

मानवाची चंद्रावर पहिली पावले: अपोलो ११ मोहिमेचा ऐतिहासिक प्रवास

छावा- संपादकीय दि. १६ जुलै (सचिन मयेकर) लेख – १६ जुलै विशेष दिनानिमित्त १६ जुलै १९६९ हा दिवस केवळ अमेरिकेसाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी ऐतिहासिक ठरला. याच दिवशी नासाच्या ‘अपोलो ११’ या मोहिमेने पृथ्वीवरून चंद्राकडे झेप घेतली. तीन धाडसी अंतराळवीरांनी नील आर्मस्ट्राँग, बज ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स या मोहिमेत भाग घेतला आणि मानवाच्या इतिहासातील एक…

Loading

Read More

ग्रामपंचायत डेटा ऑपरेटर: कमी मानधन, मोठी जबाबदारी – न्याय अजूनही दूर

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) गावाच्या डिजिटल रूपांतरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे ग्रामपंचायतीतील डेटा ऑपरेटर (Computer Operator / VLE) अत्यल्प मानधनात मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. विविध शासकीय योजना, ऑनलाइन सेवा आणि ग्रामपंचायतीच्या रोजच्या प्रशासनासाठी या कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की, एवढं सगळं करूनही त्यांना आजतागायत ना निश्चित वेतन आहे,…

Loading

Read More

पूरस्थिती विशेष अहवाल | रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत | प्रशासन सतर्क

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) दि. १५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पूरपरिस्थिती अहवाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज दिवसभरात १३३६९ मिमी इतका पावसाचा नोंद झाला असून, सरासरी पर्जन्यमान ८५.५६ मिमी इतकं आहे. जोरदार पावसामुळे काही नद्या व पुलांवर पुराचा धोका…

Loading

Read More

पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) शेतीचे आर्थिक जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये भात व नाचणी पिकांचा समावेश असून, शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा संरक्षण मिळणार आहे. योजना वैशिष्ट्ये: 1. सर्वसमावेशक पीक – भात व नाचणी. 2. विमा कंपनी – भारतीय कृषी विमा कंपनी (AIC)….

Loading

Read More

शुभांशू शुक्ल भारतातील दुसरे अंतराळवीर

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) शुभांशू शुक्ल – भारतातील दुसरे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ल हे भारतीय वायु दलातील अधिकारी असून, राकेश शर्मा (1984) नंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय आहेत. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक ISS वर पोहचणारे भारताचे पहिले अंतराळवीर ठरले आहेत . त्यांचा जन्म 1985–86 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला. त्यांनी NDA…

Loading

Read More

मरणाच्या दारात… पण मायेने वाचवली!”

छावा- संपादकीय दि. १३ जुलै (सचिन मयेकर) सिंधुताई सपकाळ यांची खरी आणि हृदयात खोलवर घर करणारी गोष्ट आई होणं म्हणजे केवळ मूल जन्माला घालणं नाही, तर कोणत्याही अपरिचित जीवाला आपलंसं करणं, त्याच्या डोळ्यात अश्रू न येऊ देणं, त्याच्या जीवनाला अर्थ देणं — हीच खरी माया, हेच खरं मातृत्व! आणि अशा मातृत्वाचा तेजस्वी, जिवंत आणि प्रेरणादायी…

Loading

Read More

रेवदंड्यात मुसळधार पावसाचा जोर — जनजीवनावर परिणाम

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा परिसरात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज सकाळपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सतत चालू असलेल्या या पावसामुळे परिसरातील जनजीवन काहीसं विस्कळीत झाले आहे. गावात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. नागरिक घरातच थांबण्यास प्राधान्य देत आहेत. शाळा आणि लहान व्यवसायांवर याचा परिणाम जाणवत आहे. तथापि,…

Loading

Read More